कर्नाटकातील कलबुर्गी रेल्वे स्थानक हिरव्या रंगाने रंगवल्यामुळे हिंदु संघटनांचा विरोध !

रेल्वे स्थानकाची रंगरंगोटी करतांना ‘त्यातून कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात नाही ना ?’ किंवा ‘त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होणार नाही ना ?’, याचा विचार रेल्वे प्रशासनाने करणे अपेक्षित आहे.

नराधम ‘लव्ह जिहाद्यां’ना फासावर लटकवा !

नराधम ‘लव्ह जिहाद्यां’ना रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा करण्याचीही मागणी !

‘सोमेश्वर कोठीवाले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ येथे ‘तणावमुक्तीसाठी व्यवस्थापन’ यावर मार्गदर्शन !

विद्या संवर्धक मंडळाच्या ‘सोमेश्वर कोठीवाले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ येथे ‘सनातन संस्था कोल्हापूर’ न्यासाच्या वतीने डॉ. शिल्पा कोठावळे यांचे ‘तणावमुक्तीसाठी व्यवस्थापन’ यावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.

(म्हणे) ‘चिक्कमगळुरू येथील दत्तपिठात नियुक्त करण्यात आलेल्या २ हिंदु पुजार्‍यांना माघारी बोलवा !’

दत्तपीठ हे हिंदूंचे स्थान आहे आणि ते बळकावण्याचा प्रयत्न मुसलमान सातत्याने करत आहेत. आता राज्यातील भाजप सरकारने ते अधिकृतपणे हिंदूंच्या नियंत्रणात येण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

‘जकणाचार्य पुरस्कार’ प्राप्त कर्नाटकातील सुप्रसिद्ध शिल्पकार पू. नंदा आचारी यांचा देहत्याग !

प्रसिद्ध शिल्पकार पू. नंदा आचारी (गुरुजी) यांनी ११ डिसेंबर या दिवशी दुपारी १२.३० वाजता देहत्याग केला. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगी आणि ४ मुलगे आहेत.

जन्मापूर्वीच हिंदु दांपत्याच्या मुलीला मुसलमान दांपत्याला दत्तक देण्याची मागणी कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली !

या पालकांनी दत्तक देण्याच्या नावाखाली मुलीची पैशांसाठी विक्रीच केली आहे, हे सहन करण्यापलीकडचे आहे.

कर्नाटकातील मंदिरांमधील ‘सलाम आरती’ला आता ‘संध्या आरती’ संबोधले जाणार !

हिंदु संघटनांच्या मागणीला यश
टिपू सुलतानमुळे म्हटले जात होते ‘सलाम आरती’ !

‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी विशेष पोलीस दलाची निर्मिती करण्याचा विचार करू !

कर्नाटक राज्याच्या गृहमंत्र्यांचे हिंदु संघटनांच्या शिष्टमंडळाला आश्‍वासन

कोप्पळा (कर्नाटक) येथे बलपूर्वक धर्मांतराच्या प्रकरणी पाद्य्रासह तिघांच्या विरोधात तक्रार

यात चर्चचा पाद्री सत्यनारायण उपाख्य स्यॅमुअल, शिवम्मा उपाख्य सारा आणि चिरंजीवी डॅनिअल यांचा समावेश आहे.

बेंगळुरू येथे मुसलमानांकडून तरुणीवर सामूहिक बलात्कार

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून ठार मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !