देहलीतील बाटला हाऊस भागातून इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्याला अटक

अफगाणिस्तान आणि सीरिया येथील आतंकवाद्यांना करत होता अर्थपुरवठा !

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत  ‘रालोआ’चे जगदीप धनखड विजयी !

देशाच्या १४ व्या उपराष्ट्रपती पदासाठी ६ ऑगस्ट या दिवशी झालेल्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (‘रालोआ’चे) उमेदवार जगदीप धनखड यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीचे उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला.

भारत मलेशियाला १८ ‘तेजस’ लढाऊ विमाने पुरवणार !

गेल्या वर्षी भारत सरकारने ‘हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड’ या सरकारी विमान निर्मिती करणार्‍या आस्थापनास ८३ ‘तेजस’ विमानांच्या निर्मितीसाठी ६ अब्ज डॉलरचे कंत्राट दिले आहे. त्याचे वितरण वर्ष २०२३ पासून चालू होणार आहे.

देहली येथे पतंग उडवण्यावर बंदी घालण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली !

पतंग उडवणे, ही सांस्कृतिक कृती असल्याचे न्यायालयाचे मत

सनातन संस्थेच्या वतीने देहली येथे जीवनावश्यक वनस्पतींचे वृक्षारोपण

सध्या वाढत असलेले प्रदूषण पहाता आज प्रत्येक भारतियाने वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. या दृष्टीकोनातून सनातन संस्थेच्या वतीने अलकनंदा येथील ‘मंदाकिनी एन्क्लेव्ह’ या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

एका महिलेवर ती अल्पवयीन असतांना बलात्कार करणार्‍या २ मुसलमानांना २८ वर्षांनंतर अटक

अल्पसंख्य असलेले मुसलमान गुन्हेगारीमध्ये मात्र बहुसंख्य !

देहली उच्च न्यायालयाने स्वयंसेवी संस्थेला ठोठावला १० लाख रुपयांचा दंड !

स्वयंसेवी संघटना बांधकाम कंत्राटदार आणि त्याच्याशी संबंधित नागरिक यांना धमकावण्यात गुंतली असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

हिंदुद्वेषी नियतकालिक ‘द वीक’ने प्रकाशित केले भगवान शंकर आणि कालीमाता यांचे अश्‍लाघ्य चित्र !

हिंदु देवतांचे विडंबन करणारी ‘द वीक’सारखी नियतकालिके कधीतरी मुसलमान किंवा ख्रिस्ती यांच्या श्रद्धास्थानांचा अनादर करतात का ? हिंदूंच्याच पैशांवर मोठ्या झालेल्या अशा नियतकालिकांवर आता हिंदूंनी बहिष्कार घालून त्यांना वठणीवर आणले पाहिजे !

पहाटे किंवा सायंकाळी उशिरा नोटिसीविना अवैध बांधकामांवर कारवाई नको ! – देहली उच्च न्यायालयाचा आदेश

न्यायालयाने देहली विकास प्राधिकरणाला ‘अवैध बांधकामे पाडतांना संबंधितांना पुरेसा वेळ दिला पाहिजे, जेणेकरून त्यांना पर्यायी व्यवस्था करता येऊ शकेल’, असाही आदेश दिला आहे.

शाळांना रविवारऐवजी शुक्रवारची सुटी, म्हणजे झारखंडची इस्लामीकरणाच्या दिशेने वाटचाल !

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येचा समतोल बिघडला आहे. हे जिल्हे बांगलादेशच्या जवळ असल्याने असे झाले आहे. याद्वारे झारखंडचे इस्लामीकरण होत आहे.