सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपी सचिन बिश्‍नोई याला अझरबैजान येथून अटक  

पंजाबमधील गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येच्या प्रकरणी पंजाब पोलिसांनी मुख्य आरोपी आणि कुख्यात गुंड लॉरेंस बिश्‍नोई याचा भाचा सचिन बिश्‍नोई याला अझरबैजान देशातून अटक केली.

राजधानी देहली महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित शहर ! – नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या नवीन अहवालानुसार राजधानी देहली शहर महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित शहर असल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षी देहलीत प्रतिदिन २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाले, त्यांपैकी अनेक आरोपी अद्याप पकडले गेलेले नाहीत.

जगविख्यात भारतीय संगीतकाराने श्रीरामजन्मभूमीचे कौतुक केल्याने धर्मांध मुसलमानांना पोटशूळ !

‘गंगा जमुनी तहजीब’ या गोंडस नावाखाली हिंदूंना एकोप्याचे डोस पाजणारे कथित धर्मनिरपेक्षतावादी आता मुसलमानांना उपदेश का देत नाहीत ?

राहुल गांधींमध्ये राजकीय कौशल्य नाही, मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडले ! – गुलाम नबी आझाद

राहुल गांधी यांच्यामध्ये राजकीय कौशल्य नाही. त्यांच्या राजकारणातील प्रवेशानंतरच काँग्रेसची ही स्थिती झाली आहे. मी काँग्रेस सोडून गेलो नाही, तर मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडले गेले, असा आरोप काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केला.

शैक्षणिक संस्थांमधील हिजाब बंदीच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची कर्नाटक सरकारला नोटीस

कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर घालण्यात आलेल्या बंदीला कर्नाटक उच्च न्यायालयाने मान्यता दिली होती. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

साम्यवादी (कम्युनिस्ट) सरकारांनी सर्व ठिकाणी हिंदूंच्या मंदिरांवर नियंत्रण मिळवले !

सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांचे विधान !

चीनचे विधान राजनैतिक शिष्टाचाराचे उल्लंघन !

हेरगिरी करणार्‍या चीनच्या नौकेला श्रीलंकेने त्याच्या बंदरात येण्याची अनुमती दिल्याचे प्रकरण
श्रीलंकेची बाजू घेऊन भारतावर टीका करणार्‍या चीनला भारताने सुनावले !

काश्मिरी हिंदूंविषयी प्रश्‍न विचारल्यावर माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी चर्चासत्रातून काढता पाय घेतला !

प्रश्‍न विचारणार्‍या वृत्तवाहिनीच्या संपादिकेवर भडकले !

 हिंदुद्वेषी मुन्नवर फारूकी याच्या कार्यक्रमाला देहली पोलिसांनी अनुमती नाकारली

हिंदू संघटित झाल्यास धर्महानी रोखली जाऊ शकते, याचे हे उदाहरण होय !

अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ चीनकडून गतीने होत आहे बांधकाम !

भारत चीनला अशा कृत्यांविषयी जाब कधी विचारणार ?