
- शिवरायांनी स्वतंत्र राज्याची ‘राज्याभिषेक शक’ ही नवीन कालगणना (शिवशके) चालू केली.
- त्यांनी आर्थिक व्यवहारांत ‘शिवराई’ आणि ‘होन’ अशी मराठी भाषेतील नाणी चलनात आणली.
- त्यांनी हिंदु लेखनपद्धती विकसित केली.
- त्यांनी ‘लेखनप्रशस्ती’ आणि ‘राजव्यवहारकोष’ हे ग्रंथ लिहून घेतले.
– एक इतिहासकार (७.६.२०१९)
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
‘खालिद के शिवाजी’ हिंदुविरोधी चित्रपट ‘ओटीटी’वर प्रदर्शित !
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !