
- शिवरायांनी स्वतंत्र राज्याची ‘राज्याभिषेक शक’ ही नवीन कालगणना (शिवशके) चालू केली.
- त्यांनी आर्थिक व्यवहारांत ‘शिवराई’ आणि ‘होन’ अशी मराठी भाषेतील नाणी चलनात आणली.
- त्यांनी हिंदु लेखनपद्धती विकसित केली.
- त्यांनी ‘लेखनप्रशस्ती’ आणि ‘राजव्यवहारकोष’ हे ग्रंथ लिहून घेतले.
– एक इतिहासकार (७.६.२०१९)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
‘कोल्हापूर हायकर्स पवित्र जल संकलन मोहिमे’त विविध नद्या, गड यांवरील पाण्याचे संकलन !
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम, २०२६’: ऐतिहासिक न्यायाचा देखावा कि देवस्थानांच्या लाखो हेक्टर भूमी हडपण्याचा कायदेशीर कट ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !