
मुंबई – महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागांतील प्रश्नाविषयी केंद्रीय गृहमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत सीमा भागांतील मराठी भाषिकांवर अत्याचार होऊ नये, ही ठाम भूमिका केंद्रीय गृहमंत्र्यांपुढे मांडली, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.
सीमावादासंदर्भात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात तटस्थ, न्याय्य भूमिका घ्यावी, अमित शहांना शिंदे-फडणवीसांची विनंतीhttps://t.co/kZTo6BnyZI #borderdispute #amitshah #cmeknathshinde #DevendraFadnavis #basavrajbommai https://t.co/ZBaw0ppMAc
— Maharashtra Times (@mataonline) December 14, 2022
या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘काँग्रेसची केंद्रात आणि राज्यात सत्ता असतांना कधीही केंद्रीय गृहमंत्र्यांनी सीमा भागाचा प्रश्न सोडवण्यासाठी वेळ दिला नव्हता. हा प्रश्न न्यायप्रविष्ट असतांनाही केंद्रीय गृहमंत्र्यांनी सीमा भागाच्या प्रश्नासाठी स्वत:हून वेळ दिला. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील प्रत्येकी ३ प्रतिनिधी असतील. मोठा वाद असल्यास दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच केंद्रीय गृहमंत्री हस्तक्षेप करतील. आम्हाला यामध्ये राजकारण करायचे नाही, तर तोडगा काढायचा आहे.’’
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !