‘जम्मू-काश्मीर राज्यात दगडफेक करणार्यांना सरकारी नोकरी मिळणार नाही, तसेच पारपत्रही देण्यात येणार नाही, असा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. याविषयीचा आदेश जारी करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये वर्ष २०१० पासून दगडफेकीच्या घटना चालू झाल्या आहेत.’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > ११ वर्षांनी जागे होणारे जम्मू-काश्मीरचे प्रशासन !
११ वर्षांनी जागे होणारे जम्मू-काश्मीरचे प्रशासन !
नूतन लेख
- ज्ञानवापीमध्ये सर्वेक्षणाचा निर्णय देणार्या न्यायमूर्तींना पुन्हा धमक्या !
- पराक्रमी हिंदु राजांना साम्यवादी प्रणालीने स्वार्थी आणि भ्याड ठरवावे, यापेक्षा दुर्दैव ते काय ?
- काँग्रेस नेते विरियातो, तुम्ही चुकीचेच बोलला !
- ‘महाराष्ट्रदिन’ साजरा का केला जातो ?
- ठाणे येथे गणेशोत्सव मंडळाला ‘लव्ह जिहाद’च्या उल्लेखामुळे पोलिसांची नोटीस !
- हिंदूंनो, तुम्हाला हिंदुत्वहीन करणार्यांना विरोध करा !