म्हादई पाणीवाटप तंटा

पणजी, २३ मार्च (वार्ता.) – म्हादईचे पाणी कर्नाटकने वळवल्याच्या आरोपावरून गोवा शासनाने सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक शासनाच्या विरोधात अवमान याचिका प्रविष्ट केली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या एका पथकाने नुकतीच पाणी वळवल्याच्या ठिकाणी कणकुंबी (कर्नाटक) येथे भेट दिली होती.
Mahadayi: Goa files contempt plea in SC against Karnataka https://t.co/5kC8PBX9Cu #news #headlines pic.twitter.com/RhAQVu9a3D
— News Karnataka (@Newskarnataka) October 6, 2020
याविषयी माहिती देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘कणकुंबी येथे केलेल्या पहाणीच्या निष्कर्षाविषयी तिन्ही राज्यांच्या अधीक्षक अभियंत्यांमध्ये एकमत झालेले नाही. पहाणीच्या निष्कर्षावर पहाणी करण्यासाठी गेलेल्या पथकाला एक अहवाल सिद्ध करून तो सर्वोच्च न्यायालयाला द्यायचा आहे. हा अहवाल सिद्ध करण्यासाठी तिन्ही राज्यांचे अधीक्षक अभियंते पुन्हा एक बैठक घेणार आहेत.’’
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान
गोव्यात कॅसिनोंमधील ‘गेमिंग’ क्षेत्रात २१ वर्षांखालील व्यक्तीला प्रवेश बंदी
हवामान खात्याचा नव्हे, तर पंचांगाचा अंदाज खरा ठरला ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा सुनील कच्छवे यांनी पदभार स्वीकारला !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !