‘चिनी उत्पादने अत्यंत खालच्या प्रतीची, अल्प टिकाऊ आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक अशा रसायनांनी युक्त आहेत, उदा. खेळण्यांमध्ये ‘शिसे’, फटाक्यांमध्ये ‘सल्फर’, अन्नपदार्थांमध्ये ‘मेलामाइन’, कपड्यांत ‘फारमेल्डीहाईड’, चादरीत ‘फ्लुरोसेंट’ किंवा ‘मेथानॉल’, दंतमंजनात ‘डाईग्लाईकॉल’ इत्यादी. ही उत्पादने पर्यावरण प्रदूषणाची भयावह स्थिती उत्पन्न करणारे आहेत. विजेवर चालणारी (इलेक्ट्रॉनिक) चिनी उत्पादने तर अगदीच निरुपयोगी आहेत; कारण त्यांचा टिकाऊपणा अतिशय अल्प आहे. त्याद्वारे पर्यावरणास अत्यंत हानीकारक असणारा ‘रेडियोधर्मी’ केरकचर्याचा (ई-डस्ट) भंगार आपल्या देशात गोळा केला जात आहे.’
(साभार : गीता स्वाध्याय, ऑक्टोबर २०११)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
संपादकीय : चीनची आण्विक सिद्धता !