Pakistan Human Rights Violation : ब्रिटन संसदेतील मानवाधिकार संस्थेने मागवली पाकमधील अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांची माहिती !

या माध्यमातून पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवर होणार्‍या अत्याचारांना वाचा फोडण्याची संधी असल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे.

रफिकने स्वत:च्या पत्नीसमोर हिंदु महिलेवर केला बलात्कार : बलपूर्वक धर्मांतर !

अशा घटना म्हणजे हिंदूंनी काँग्रेसला निवडून दिल्याची शिक्षाच होय !

Nuh Hindu Attacked : हरियाणातील मुसलमानबहुल पिंगावण भागात हिंदु कुटुंबियांवर आक्रमण !

बहुसंख्य हिंदूंच्या देशात मुसलमानबहुल भागात हिंदु त्यांचा जीव मुठीत धरून रहातात. धर्मनिरपेक्ष लोकशाही असलेल्या भारतात ही स्थिती लज्जास्पद !

Hubbali Love Jihad Murder : हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे विवाहाचा प्रस्ताव नाकारल्याने मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीची हत्या !

देशात मुसलमान असुरक्षित आहेत, असे म्हणणार्‍या काँग्रेस सरकारच्या राज्यात हिंदु तरुणीच असुरक्षित आहेत, हे लक्षात घ्या ! काँग्रेसला सत्तेत बसवणार्‍या हिंदूंना हे लज्जास्पदच होय !

संपादकीय : ममतांचा दंगा !

बंगालमधील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून हिंदूंनी बंगालमध्ये हिंदुत्वाची लाट आणावी !

धर्मांधाने हिंदु तरुणीवर बलात्कार करून तिला गोमांस खायला लावले !

अजून किती हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यावर लव्ह जिहाद्यांना कायमचा वचक बसणार ?

Myanmar Rohingyas : म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांच्या संघटनेने १ सहस्र ६०० हिंदूंना ठेवले ओलीस !

भारत सरकारने हिंदूंच्या रक्षणासाठी म्यानमार सरकारकडे आवाज उठवला पाहिजे, असेच धर्माभिमानी हिंदूंना वाटते !

सर्वत्र अन्य धर्मियांची वाढत असलेली घुसखोरी हिंदूंसाठी धोक्याची घंटा ?

सध्या सर्वत्र हिंदु धर्मियांच्या वसाहतीत, तसेच त्यांच्या धार्मिक ठिकाणी अन्य धर्मीय घुसखोरी करून त्यांना त्रास देणे, त्यांच्या श्रद्धास्थानांवर आक्रमण करणे, त्यांच्या भूमी हडप करणे, हिंदु मुलींना लव्ह जिहादच्या अंतर्गत फसवून त्यांचे धर्मांतरण करणे इत्यादी प्रकार वाढीस लागतांना दिसत आहेत.

दिशाहीन जन्महिंदू!

नुकताच मुसलमानांचा रमझान महिना संपून ईद झाली. नेहमीप्रमाणे मुसलमानांचे रोजे (उपवास) पार पडले. अशा वेळी धर्मशिक्षणाअभावी एखाद्या हिंदूने रोजे पाळले, तर त्याची बातमी प्रसिद्ध होणे, यात काही नवल नाही..

मुंबईत बोकाळलेल्या ‘संदेशखालीं’चे करायचे काय ?

महाराष्ट्रासह देशात निर्माण झालेली ‘संदेशखाली’सारखी ठिकाणे यंत्रणांनी समूळ उखडून न काढल्यास देशात अराजकता दूर नाही !