लोकलगाडीत सोन्याचे दागिने चोरणारी टोळी अटकेत
त्यांच्याकडून १ लाख ९ सहस्र १८० रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
त्यांच्याकडून १ लाख ९ सहस्र १८० रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
‘ऑनलाईन पार्ट टाइम’ (अर्धवेळ काम) नोकरीचे आमीष दाखवून वेगवेगळे ‘टास्क’ पूर्ण करण्यास सांगितले. ‘टास्क’ पूर्ण केल्यानंतरही मोबदला दिला नाही.
एका रिक्शासह तीन दुचाकी चोरांनी पळवल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रतिदिन २ दुचाकींची चोरी केली जात आहे.
वर्सोवा – विरार सागरी सेतू प्रकल्पामुळे किनार्यालगतचे कोळीवाडे आणि मासेमारी व्यवसाय कायमस्वरूपी बाधित होणार आहेत.
मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ चोरांनी घरात एकट्या असलेल्या मुलीचे हात-पाय बांधून तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. घरातून रोख रक्कम आणि मंगळसूत्र चोरून नेले आहे.
अशा चोरांना कठोर शिक्षा केल्याविना चोरीच्या घटना थांबणार नाहीत !
मुंबई ते साईनगर शिर्डीदरम्यान धावणार्या ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्यांमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत होते. रेल्वेने याची गंभीर नोंद घेतली असून दोषी कंत्राटदारांना ५ लाख रुपयांपर्यंत कमाल दंड होणार आहे. आतापर्यंत दंडाची रक्कम २५ सहस्र रुपये होती.
ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरात चोर शिरले होते; पण त्यांना तेथे काहीच न मिळाल्याने त्यांनी तेथील एका दुचाकीवरील शिरस्त्राण चोरले. हे दृश्य सीसीटीव्ही कॅमेर्यात दिसत आहे.
पोलीस खात्यात अशा पोलिसांचा भरणा असल्यास गुन्हेगारी वाढली नाही तरच नवल ! यातून नोकरी देतांना शिक्षणासह व्यक्तीचे गुणही का पाहिले पाहिजेत, ते लक्षात येते.
नारायणगाव (ता. जुन्नर) येथील देवजाळीमाता देवीच्या मंदिरातून १४ नोव्हेंबरला मध्यरात्री चोरांनी दानपेटी चोरून नेली. याविषयी ग्रामस्थांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.