प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर देहलीच्या गाझीपूरमध्ये सापडली स्फोटके !
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही प्रजास्ताकदिन जिहादी आतंकवादाच्या सावटाखाली साजरे करावे लागणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही प्रजास्ताकदिन जिहादी आतंकवादाच्या सावटाखाली साजरे करावे लागणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
महाराष्ट्र राज्याच्या सायबर विभागाने याविषयी दिलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, आतंकवादी संघटना ड्रोन, सायबर, तसेच रासायनिक आक्रमण करण्याविषयी ‘डार्कनेट’वर चर्चा करत असल्याचे म्हटले.
सैन्यप्रमुख मनोज नरवणे यांचा पाकिस्तानला दम
आता केवळ वक्तव्य नाही, तर सक्षम सैन्यप्रमुखांच्या नेतृत्वाखाली भारताने पाकच्या विरोधात प्रत्यक्ष कृती करावी, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
कर्नाटकमध्ये भाजपचे राज्य असतांना तेथील हिंदूंवर जिहादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे आक्रमण करणे हिंदूंना अपेक्षित नाही !
तालिबानच्या शासनाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार नांगरहारमध्ये खाद्यपदार्थ घेऊन जाणार्या वाहनामध्ये लालोपूर जिल्ह्याच्या चौकीजवळ हा स्फोट झाला. या वाहनात उखळी तोफा लपवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
‘हे लाखो कोटी रुपये अनेक देश भारतातील बिगर सरकारी संस्थांना का आणि कशासाठी देतात ? संस्था या पैशांचे काय करतात ?’, हे प्रश्न सर्वांनाच पडतात. त्यामुळे या संस्थांचे खरे स्वरूप उघड व्हावे, या हेतूने पुढील लेख प्रसिद्ध करत आहोत…
कर्नाटकमधून दीप्ती मारला उपाख्य मरियम या महिला जिहादी आतंकवाद्याला इस्लामिक स्टेटशी संबंध असल्यावरून अटक करण्यात आली. काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत इदिनब्बा यांची ती सून आहे. दीप्ती हिने धर्मांतर केले आहे.
‘हिंदूंना वाईट किंवा आतंकवादी ठरवण्याचा जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहे. हिंदूंनी जागृत राहून या वैचारिक आतंकवादाला तेजस्वी विचारांनी प्रत्युत्तर दिले पाहिजे.’
‘आज मदरशांमध्ये मुसलमान मुलांमध्ये जिहाद पसरवला जात आहे’, असेही ते या वेळी म्हणाले.
भारतीय गुप्तचर अधिकार्याचा खुलासा !
मुंबईत ‘अतीदक्षतेची’ चेतावणी !