येत्या १३ जुलैला ‘चंद्रयान-३’ प्रक्षेपित होणार !

चंद्राच्या पृष्ठभागावर हे यान सुखरूप उतरवणे आणि नंतर चंद्राच्या भूमीवर ‘रोबोटिक रोव्हर’ (लहान गाडी) तैनात करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

हिमालयामध्ये आजही आढळते संजीवनी !

रामायण काळात लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानाने हिमालय पर्वतातून आणलेली संजीवनी म्हणजे ‘सीबकथॉर्न’ वनस्पती ही बर्फाळ प्रदेशांमध्ये आढळणारी एक आश्‍चर्यकारक वनस्पती आहे.

‘नासा’च्या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेल्या समुद्राच्या वाढत्या स्तरावर जागतिक चिंता व्यक्त !

गेल्या वर्षी युरोपमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे १५ सहस्त्र लोकांचा मृत्यू झाला होता. एका वैज्ञानिकाच्या मतानुसार वर्ष २०६० पर्यंत अशा प्रकारचेच भयावह हवामान रहाणार आहे.

गंगाजलावर वैज्ञानिक संशोधन

गंगाजल अत्यंत स्वच्छ आणि पवित्र आहे. यामध्ये रक्तातील ‘हिमोग्लोबीन’ वाढवण्याची शक्ती आहे.

चंद्रावर ३० सहस्र कोटी लिटर पाण्याचा साठा असण्याची शक्यता ! – संशोधन

‘नेचर जियोसायन्स’ या जागतिक विज्ञान नियतकालिकाच्या सध्याच्या अंकात यासंदर्भातील माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.

वैज्ञानिक दृष्टीकोनांच्या कार्यक्रमांची अनुमती शिक्षणाधिकार्‍यांकडून रहित !

वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या गोंडस नावाखाली हिंदु धर्म, संत, परंपरा, श्रद्धास्थाने यांवर आघात करून विद्यार्थ्यांना नास्तिक बनवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा इतिहास आहे.

भारताला सनातन धर्माचा पाया असल्याने आपण जगात सर्वश्रेष्ठ होऊ ! – एस्.व्ही. शर्मा, शास्त्रज्ञ, इस्रो

जिथे विज्ञान संपते, तिथे अध्यात्म चालू होते. विज्ञानाने कोणताही नवीन शोध लावला नसून आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी जे शोध लावले आहेत, केवळ त्याचे ‘डिकोडींग’ करत आहोत.

सुप्रसिद्ध गायक श्री. अजित कडकडे यांची महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाने घेतलेली सदिच्छा भेट !

ऑडिटोरियममध्ये, मंदिरांमध्ये किंवा संतांच्या समोर गाणे म्हणणे’, यांमध्ये पुष्कळ भेद आहे. ‘या सगळ्या ठिकाणी वेगवेगळी स्पंदने जाणवतात’, हे खरेच आहे.तुम्ही ते वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करून दाखवू शकत आहात.

सूर्याचा एक मोठा भाग निखळून पडली भेग !

या घटनेविषयी जगभरातले वैज्ञानिक चिंतेत आहेत. काही अभ्‍यासकांचे यावर म्‍हणणे आहे की, ही घटना अनपेक्षित नाही. सौरचक्राच्‍या ११ वर्षांच्‍या कालावधीत अशी घटना सौरचक्रात एका वेळी एकाच ठिकाणी घडते.

संपूर्ण जोशीमठ गावाचेच स्थलांतर करणे अयोग्य ! – सर्वेक्षण पथक

गेल्या ५० वर्षांत जोशीमठ हे गाव कसे पालटले ?, याचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास केला जात आहे.संपूर्ण अहवाल सरकारकडे सुपुर्द केला जाईल, असे प्रा. पनवार यांनी सांगितले.