२३ ऑगस्टला साजरा होणार ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ ! – पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी यांनी साधला इस्रोच्या वैज्ञानिकांशी संवाद !
पंतप्रधान मोदी यांनी साधला इस्रोच्या वैज्ञानिकांशी संवाद !
भारताच्या ‘चंद्रयान-३’च्या यशानंतर जगभरातून इस्रोच्या वैज्ञानिकांवर स्तुतीसुमने उधळली जात आहेत. अशातच पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारी यांनी भारताचे कौतुक करून पाकच्या दुर्दशेविषयी दु:ख व्यक्त करणारे ट्वीट केले आहे.
‘चंद्रयान-३’च्या यशस्वीतेवरून जगभरातून भारताचे अभिनंदन !
शास्त्रज्ञांना चंद्रावर लोकांची वसाहत निर्माण करण्यासाठी संशोधन करायचे आहे. त्यामुळे ‘नासा’ची ‘आर्टेमिस ३’ मोहीम चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी सज्ज होणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच ‘इस्रो’ने १७ ऑगस्टला दुपारी ‘चंद्रयान-३’च्या ‘प्रोपल्शन मोड्यूल’पासून विक्रम नावाचा ‘अवतरका’ला अर्थात् ‘लँडर’ला यशस्वीपणे विभक्त केले.
हे यान आता २३ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास चंद्रावर उतरणार असल्याची माहिती इस्रोच्या शास्त्रज्ञांकडून देण्यात आली. यापूर्वी वर्ष २०१९ मध्ये ‘चंद्रयान-२’ चंद्रावर उतरण्यास अपयशी ठरले होते. त्यानंतर पुन्हा एकदा ‘इस्रो’ने ‘चंद्रयान-३’चे प्रक्षेपण केले आहे.
‘चंद्रयान-३’ ही मोहीम भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील जिद्द आणि चिकाटी यांचे प्रतीक आहे. आपल्या वैज्ञानिकांनी या क्षेत्रातही भारत अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. चंद्रयान मोहीम भारतच नव्हे, तर जगासाठी महत्त्वपूर्ण आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अतिरेकी उपयोगामुळे निसर्गाची भरून न येणारी हानी होत आहे. या माध्यमातून विज्ञानाधिष्ठित मानवसमूह स्वत:चा विनाशच ओढवून घेत आहे, हे लक्षात घ्या !
‘भारताची ‘अवकाश संशोधन संस्था’ असलेल्या ‘इस्रो’ची बहुचर्चित तिसरी चंद्रयान मोहीम अवघ्या काही घंट्यांवर येऊन ठेपली आहे. ‘चंद्रयान-३’ १४ जुलै २०२३ या दिवशी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील ‘सतीश धवन अंतराळ केंद्रा’वरून अंतराळात झेप घेईल आणि भारतीय अवकाश भरारीचा एक नवा अध्याय लिहिला जाईल.
‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांनी तिरुपती येथील बालाजी मंदिरात जाऊन घेतले आशीर्वाद !