Samudra Manthan : समुद्रमंथनातील ‘वासुकी’ सापाच्या इतिहासावर विज्ञानाचा शिक्का !

हिंदु धर्मग्रंथात ५० फूट लांबीच्या वासुकी सापाविषयीचा एक प्रसंग वर्णिला गेला आहे. या सापाचा उपयोग देव आणि दानव यांनी मिळून समुद्रमंथन करण्यासाठी दोरीच्या रूपात केला होता. भगवान शिवाने वासुकीला आपल्या गळ्यात धारण केले होते.

India Pak Nuclear Test : भारत आणि पाकिस्तान हेदेखील पुन्हा करू शकतात अणूचाचणी !

जगातील अनेक देश अणूचाचण्यांची योजना आखत आहेत !

Wooden Satellite : जपान जगातील पहिल्या पर्यावरणपूरक लाकडी उपग्रहाचे करणार प्रक्षेपण !

जपानी वैज्ञानिकांनी या लाकडी उपग्रहाला ‘लिग्रोसॅट’ असे नाव दिले आहे. जपानमधील क्योटो विद्यापिठातील ‘एअरोस्पेस’ अभियंत्यांनी हा उपग्रह बनवला आहे.

VAIBHAV Fellowship : भारताच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी परदेशातील भारतीय वंशाचे ७५ शास्त्रज्ञ ३ वर्षांसाठी परतणार !

वैभव योजनेमध्ये परदेशातील मान्यताप्राप्त संस्थांमध्ये किमान ४ वर्षे सक्रीय संशोधनात गुंतलेल्या भारतीय वंशाच्या सर्व शास्त्रज्ञांना आयआयटीसह भारतातील कोणतीही प्रतिष्ठित संस्था आणि विश्‍वविद्यालय येथे सहकार्य करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

यज्ञातून प्रक्षेपित होणारी सकारात्मकता ग्रहण करण्यासाठी सात्त्विक जीवनशैली अवलंबणे आणि साधना करणे आवश्यक ! – शॉन क्लार्क

यज्ञाचा परिणाम यज्ञस्थळापासून सहस्रो किलोमीटर दूर असलेल्या भागांवरही होतो, हे यज्ञस्थळापासून विविध अंतरांवर असलेल्या ठिकाणांहून घेतलेल्या नमुन्यांच्या चाचणीत आढळले.

ISRO Gaganyaan : ‘इस्रो’च्या ‘गगनयान’ मोहिमेतील महत्त्वाची चाचणी यशस्वी !

तांत्रिक बिघाडानंतर काही मिनिटांतच अवकाश यानाच्या आपातकालीन सुटकेची करण्यात आली चाचणी !

वैज्ञानिकांनी वर्ष २०४० पर्यंत चंद्रावर पहिला भारतीय पाठवण्याचे ध्येय ठेवावे ! – पंतप्रधान मोदी

भारतीय वैज्ञानिकांनी वर्ष २०४० पर्यंत चंद्रावर पहिला भारतीय पाठवण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. तसेच वर्ष २०३५ पर्यंत पहिले ‘स्पेस स्टेशन’ (अंतराळ केंद्र) स्थापित करण्यासाठीही प्रयत्न केला पाहिजे, असे ध्येय पंतप्रधान मोदी यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांना दिले.

ऑक्टोबरच्या शेवटी गगनयान मोहिमेची चाचणी

या चाचणीविषयी इस्रोचे शास्त्रज्ञ आणि ‘इस्रो इनर्शिअल सिस्टम्स युनिट’चे संचालक पद्मा कुमार म्हणाले की, क्रू एस्केप सिस्टम अंतराळवीरांना रॉकेटपासून दूर नेईल. या प्रणालीच्या चाचणीसाठी चाचणी वाहन सिद्ध करण्यात आले आहे.

भारत शास्त्रज्ञांमुळेच चंद्रावर पोचला; मात्र पाकिस्तानचे शास्त्रज्ञ सुईही बनवू शकत नाहीत ! – पाकिस्तानी मौलवी

अवकाश क्षेत्रातील अपयशासाठी त्यांनी पाकिस्तानच्या शास्त्रज्ञांना उत्तरदायी धरले आहे.

भारत अवकाशात जगातील तिसरे अंतराळ स्थानक उभारणार !

भारताच्या अंतराळ स्थानकाची घोषणा वर्ष २०१९ मध्ये इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी केली होती. ‘गगनयान मोहिमेनंतर भारत वर्ष २०३० पर्यंत हे स्वप्न पूर्ण करील’, असेही सांगण्यात आले.