चैतन्य म्हणजे नक्की काय ?

चैतन्य म्हणजे नक्की काय ? रज-तमाचे आवरणवाले सांगू शकणार नाहीत ।
कारण चैतन्य कशाशी खावे, त्यांना माहीत नसते ।
संत, महंत आणि गुरु हे सांगितल्यावाचून रहाणार नाहीत ॥

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉक्टरांनी जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन क्रमशः देत आहोत . . .

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहिल्यावर जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहिल्यावर जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !

आश्रमात मला पुष्कळ चांगला अनुभव आला. येथे पुष्कळ चैतन्य जाणवून ‘मी पृथ्वीवर नसून भगवंताच्या सान्निध्यात आहे’, असे वाटले.

सामाजिक माध्यमातून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती गावामध्ये पुष्कळ मोठ्या प्रमाणात धर्मप्रसार करत आहेत !

सामाजिक माध्यमातून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती गावामध्ये पुष्कळ मोठ्या प्रमाणात धर्मप्रसार करत आहेत !

‘आपण पाठवलेल्या ‘पोस्ट’ आम्ही आठवणीने वाचतो आणि पहातो, तसेच त्या इतर गटांना (ग्रुपवर) पाठवतो. आम्ही जितका शक्य होईल, तितका हिंदु धर्माचा प्रचार आणि जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत.

स्वयंपाक बनवतांना पदार्थांमध्ये तिखटाचा उपयोग अत्यल्प प्रमाणात करा !

स्वयंपाक बनवतांना पदार्थांमध्ये तिखटाचा उपयोग अत्यल्प प्रमाणात करा !

स्वयंपाकात तिखटाचा उपयोग अधिक प्रमाणात केल्यास आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी सनातनच्या आश्रमात केलेल्या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषणाची प्रस्तुती …

गायत्री मंत्रपठण भावपूर्ण केल्याने साधकांना झालेला आध्यात्मिक लाभ !

गायत्री मंत्रपठण भावपूर्ण केल्याने साधकांना झालेला आध्यात्मिक लाभ !

गायत्रीमंत्राच्या पठणाने व्यक्तीवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी सनातनच्या आश्रमात चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण प्रस्तुत करीत आहोत . . .

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉक्टरांनी जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन क्रमशः देत आहोत . . .

गुरूंनी साधकाचा एकदा धरलेला  हात ते जन्मोजन्मी सोडत नाहीत !

गुरूंनी साधकाचा एकदा धरलेला हात ते जन्मोजन्मी सोडत नाहीत !

विविध नाडीभविष्याच्या माध्यमातून महर्षींनी सांगितल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे श्रीविष्णूचे अंशावतार आहेत. असे महान गुरु सनातनच्या साधकांना लाभले असतांना ‘आपला उद्धार होईल कि नाही’, अशी काळजी साधकांनी का करायची ?

पुष्पौषधी

पुष्पौषधी

ही सर्व औषधे नैसर्गिक स्वरूपामध्ये असून त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. या पद्धतीमुळे व्यक्तीमत्त्वामध्ये पालट घडून येतात. या पद्धतीमध्ये व्यक्तीमत्त्वानुसार औषध दिले जाते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून मान्यवरांना आलेल्या अनुभूती

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून मान्यवरांना आलेल्या अनुभूती

आश्रमदर्शन करतांना ‘प.पू. गुरुदेव आमच्या समवेत असून ते स्वतःच आम्हाला आश्रम दाखवत आहेत’, असे मला जाणवत होते. मला जिकडे-तिकडे प.पू. गुरुदेवच दिसत होते.