साधकांना ‘गुरुपादुका मानसरित्या प्रत्येक साधकाच्या हृदयात स्थापन केल्या आहेत’, असा भाव ठेवायला सांगितल्यावर त्यांना स्वतःत जाणवलेले पालट

भाववृद्धी सत्संगात साधकांना ‘त्यांच्याकडून झालेल्या चुका स्वीकारणे आणि त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करणे’, असे ध्येय दिले होते. त्यानुसार साधकांनी केलेले प्रयत्न पुढे देत आहोत.

अत्यंत तळमळीने आणि भावपूर्ण मार्गदर्शन करून साधकांना अंतर्मुख करणारे पू. रमानंद गौडा !

सतत शिकण्याच्या स्थितीत राहून साधकांना साधनेत मार्गदर्शन करणारे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांच्याकडून अनेक प्रसंगांतून एका साधकाला शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहोत. 

श्री बगलामुखीदेवीच्या मंत्रोच्चारणाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

‘१२, १३ आणि १४ सप्टेंबर २०१६ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या श्री गणेशयागाला आरंभ करण्यापूर्वी सुमारे एक घंटा पुरोहितांनी श्री बगलामुखीदेवीचे पुढील मंत्र म्हटले. त्यावेळी झालेले सूक्ष्म-परीक्षण देत आहोत . . .

साधकांनो, श्रीविष्णूला अपेक्षित अशी साधना करून अंतरंगातील वैकुंठलोकाची अनुभूती घ्या !

१ डिसेंबर या दिवशी आपण साधकांना वैकुंठधामाची प्राप्ती करून देणारी वैकुंठलोकाची सप्तद्वारे यातील काही भाग पाहिला. आज अंतिम भाग ४. पाहूया . . .

साधकांनो, श्रीविष्णूला अपेक्षित अशी साधना करून अंतरंगातील वैकुंठलोकाची अनुभूती घ्या !

२९ नोव्हेंबर या दिवशी आपण वैकुंठचतुर्दशीचे पौराणिक महत्त्व आणि श्रीविष्णूचे, म्हणजेच विष्णुस्वरूप गुरुदेवांचे सेवक हीच साधकांची खरी ओळख हा भाग पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया !

श्री क्षेत्र बेलगुरु, कर्नाटक येथील स्वामी बिंदू माधव शर्मा यांचा देहत्याग

स्वामी बिंदू माधव शर्मा हे कवी, नाटककारही होते, तसेच त्यांनी अनेक ग्रंथ आणि कविता लेखन केले आहे. कर्नाटकातील विजयनगरच्या शासनकाळात बांधलेल्या श्री मारुति मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला होता. त्यांनी कोटी रुद्रयागही केला होता.

आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता : पावसाळ्यामध्ये नैसर्गिकपणे उगवलेल्या औषधी वनस्पतींचा संग्रह करा ! (भाग १)

भावी भीषण महायुद्धकाळात डॉक्टर, वैद्य, औषधे इत्यादी उपलब्ध होणार नाहीत. क्रमशः प्रसिद्ध होणार्‍या लेखाच्या या भागात ‘निसर्गातील वनस्पतींचा संग्रह कसा करावा’, हे समजून घेऊया.

साधकांनो, श्रीविष्णूला अपेक्षित अशी साधना करून अंतरंगातील वैकुंठलोकाची अनुभूती घ्या !

‘विष्णुभक्ती करण्यासाठी आपल्या सर्वांना मिळालेली अमूल्य संधी म्हणजे ‘वैकुंठचतुर्दशी !’ वैकुंठचतुर्दशी या दिवसाचे महत्त्व असे आहे की, या दिवशी सर्व भक्तांसाठी वैकुंठाचे द्वार खुले असते. जो भक्त या दिवशी थोडीशीही विष्णुभक्ती करतो, त्याच्यासाठी वैकुंठधामात स्थान मिळणे सुनिश्‍चित आहे.

‘साम्सा’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘वेबिनार’च्या आयोजिका आधुनिक वैद्या श्रिया साहा यांना ही सेवा करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

पहिल्या भागात ‘तणावपूर्ण जीवनात मनःशांतीचा शोध’ या विषयावरील ‘वेबिनार’च्या आयोजिकेला जाणवलेली सूत्रे आणि अनुभूती पहिल्या, आज पुढील भाग पाहूया . . .

परम पूज्यांनी अंतरी लाविला व्यष्टी साधनेचा वेल । अन् सनातनचा वटवृक्ष बहरला चैतन्याच्या फुलांनी ॥

त्या इवल्याशा रोपाचा वटवृक्ष होऊनी पसरला जगांतरी ।
वटवृक्ष बहरला चैतन्याच्या फुलांनी ।
त्याचा परिमल दरवळला त्रिभुवनी ॥