गुरुदेवांवर अपार श्रद्धा ठेवून विविध प्रकारच्या शारीरिक व्याधी शांतपणे आणि अलिप्त मनाने सहन करणारे एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. देवांग गडोया !

वर्ष २०१७ मध्ये मी विविध व्याधींनी रुग्णाईत असतांना मला आलेल्या अनुभूती आज मी केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच लिहू शकत आहे.

स्वभावदोष माझा ‘अपेक्षा करणे’ ।

त्यावर उपाय एक, तो म्हणजे स्वयंसूचना देणे फार ।
प्रत्येक प्रसंगी ‘परेच्छेने वागणे’ हाच करा निर्धार ॥
वाढवा लवकर प्रेमभाव अन् करा दुसर्‍यांचा विचार ।
होईल सत्वरी गुरुकृपा अन् होई दूर हा विकार ॥

सनातनच्या देवद आश्रमातील सुखद वास्तव्यामुळे पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजींचे आयुष्य ३ वर्षांनी वाढणे

आज पौष पौर्णिमा, पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजींचे वर्षश्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या कन्येने लिहिलेले त्यांच्या सहवासातील स्मृतीक्षण देत आहोत . . .

राष्ट्र आणि धर्म प्रेम असलेला युवा साधक जयेश कापशीकर (वय १४ वर्षे) याने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

जयेश कापशीकर याच्या संदर्भातील लेख वाचल्यावर भारताची अजिबात काळजी वाटत नाही, उलट भारत जगातील एक श्रेष्ठ देश असेल, याची खात्री पटते. जयेश आणि त्याचे आई-वडील यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आई-बाबा, तुमच्याप्रती मनाला वाटे केवळ कृतज्ञता, कृतज्ञता, कृतज्ञता !

देवद आश्रमातील श्री. अनिल कुलकर्णी आणि सौ. सुषमा कुलकणी यांच्या लग्नाचा ४५ वा वाढदिवस नुकताच झाला. त्यानिमित्त त्यांची मुलगी कु. लीना कुलकर्णी हिने त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कवितारूपी कृतज्ञता येथे दिली आहे.

प्रथमोपचार आणि पुष्पौषधी

पुष्पौषधी ही एक वेगळी ‘पॅथी’ (flower Remedy) आहे. त्यानुसार पुढे औषध दिले आहे. बरेच आधुनिक वैद्य या पॅथीचा उपयोग करतात.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी त्यांची कन्या कु. वैदेही शिंदे हिला वाढदिवसाच्या दिवशी लिहिलेले पत्र

‘समष्टी सेवा जेवढी तळमळीने आणि झोकून देऊन करतेस, तसे प्रयत्न व्यष्टी साधनेच्या विषयांतही करावेस’, असे वाटते. तुझ्याकडून मला अन्य कोणतीही अपेक्षा नाही.

‘धर्माचे पाळण । करणें पाषांड (पाखंड) खंडण ॥’, या व्रताचे स्वत: पालन करून इतर धर्मप्रेमींकडूनही ते करवून घेणारे ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते !

‘धर्माचे पाळण । करणें पाषांड (पाखंड) खंडण ॥’, म्हणजे ‘धर्मद्रोही विचारांचे खंडण हेसुद्धा धर्मरक्षणच !’, हे व्रत त्यांनी घेतले होते. त्यांनी आयुष्यभर त्याचे पालन केले आणि इतर धर्मप्रेमींकडूनही करवून घेतले.

साधना समजल्यावर मायेचा त्याग करणारे आणि मुलांवरही पूर्णवेळ साधना करण्याचे संस्कार करणारे श्री. धनंजय राजहंस !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष तृतीया (१७.१२.२०२०) या दिवशी श्री. धनंजय राजहंस यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. काल ३० डिसेंबरला आपण काही गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज उर्वरित पाहूया…

कृष्णा, असा काय गुन्हा घडला; म्हणून तू कोरोना दिला ।

सर्व प्राण्यांना सुखी ठेव सदा । हेच मागणे करतो हा दास सुधा ॥