
‘देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातील स्वागतकक्षाच्या परिसरातील बागेत नदीच्या बाजूला पपईची झाडे आपोआप उगवली आहेत. त्या झाडांना भरपूर फळे लागली आहेत. त्यांतील ५ पपया पिकल्याने १७.११.२०१८ या दिवशी त्या प्रथमच काढल्या. नोव्हेंबर २०१८ मध्ये त्या पपयांविषयी कृषी विद्यापिठातील एका प्राध्यापकांनी एका शासकीय अहवालाचा संदर्भ देऊन सांगितले,‘सांडपाण्याच्या सहवासात जे झाड वाढते, त्या झाडात आणि त्याच्या फळांमध्ये शरिराला घातक विषाणू निर्माण होतात. त्यामुळे ती फळे खाण्यास अयोग्य असतात.’

नंतर रामनाथी आश्रमात त्या पपयांचे ‘पिप’ या प्रणालीद्वारे परीक्षण केले असता ‘ही फळे त्रासदायक शक्तीने बाधित असून त्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण आहे’, असे लक्षात आले.’
– (पू.) सौ. अश्विनी पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (नोव्हेंबर २०१८)
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !