स्वभावदोष आणि अहं यांच्या तीव्रतेमुळे मनात विचारांचे द्वंद्व निर्माण होणे अन् सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या आढाव्यामुळे त्यावर मात करता येणे
माझा स्वतःचाच स्वभावदोष आड आला; पण मी इतरांना दोष देत होते. ‘माझी चूक झाल्यास माझे मन लगेच इतरांना दोष देते, त्यांची चूक पहाते’, याची मला जाणीव झाली.