शास्त्रानुसार साधना न केल्याने साधिकेच्या कुटुंबियांना आलेल्या अनेक अडचणी !
वर्ष १९९७ मध्ये सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर त्रासाची तीव्रता न्यून झाली. घरातील प्रत्येकाचे प्रारब्ध तीव्र असूनही त्या तुलनेत साधना न केल्यामुळे प्रत्येकाच्या व्यक्तीगत जीवनात अडचणी येत आहेत.