माझे विश्‍व श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ।

ज्यांची प्रीती आणि कृपा अनुभव लिहिण्यास शब्दही अपुरे पडतात ।
ज्यांच्या केवळ स्मरणाने ‘आनंदाच्या महासागरात’ रममाण होता येते ।
अशा एकमेवाद्वितीय श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार ॥

साधना समजल्यावर मायेचा त्याग करणारे आणि मुलांवरही पूर्णवेळ साधना करण्याचे संस्कार करणारे श्री. धनंजय राजहंस !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष तृतीया (१७.१२.२०२०) या दिवशी श्री. धनंजय राजहंस यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. काल ३० डिसेंबरला आपण काही गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज उर्वरित पाहूया…

देवा, तू काय काढलेस जीवनदर्शन ।

देवा, तुला शरण येऊनी आम्ही ।
तुझा आशीर्वाद घेऊनी जातो ।
धन्य धन्य ती जीवनगाथा ।
त्रिवार माझा नमस्कार नाथा ॥

आध्यात्मिक उन्नतीसाठी तुमचा आशीर्वाद सतत राहू दे ।

आजवर तुम्ही केलेले संस्कार कायम ध्यानात राहू देत ।
सांगितलेल्याचे आज्ञापालन करून तुझ्या चरणी येता येऊ देत ।
आई (सद्गुरु काकू), प्रार्थना आणि कृतज्ञता तुमच्या चरणी आज करतो ।
आध्यात्मिक उन्नतीसाठी तुमचा आशीर्वाद सतत राहू देत ॥

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी साधिकेला आलेली अनुभूती

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू बोलत असतांना ‘आईच माझी चौकशी करत असून ती मला उपाय सांगत आहे’, असा विचार माझ्या मनात आला. त्यांच्या बोलण्याने मी उत्साही आणि आनंदी झाले.

रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट देणार्‍या जिज्ञासूंचे अभिप्राय

‘आश्रमातील शिस्त, व्यवस्थापन, स्वच्छता, साधकांमधील प्रेमभाव आणि आश्रमातील चैतन्यदायी वातावरण यांमुळे मी स्वतःचे घर आश्रमासारखे बनवण्याची खूणगाठ मनाशी बांधली आणि तशी कृती करण्याची प्रेरणा मला मिळाली.

साधनेमुळे खर्‍या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकास साधता येतो ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

साधनेमुळे खर्‍या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकास साधता येतो. त्यामुळे नियमित साधना करून ईश्‍वराचा आदर्श भक्त व्हा, असे प्रतिपादन सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

वटवृक्ष स्वामी मंदिरात श्रीदत्त जन्मोत्सव भक्तिभावाने साजरा

कोरोनामुळे सर्व धार्मिक कार्यक्रम आणि पालखी सोहळा रहित

साधना समजल्यावर मायेचा त्याग करणारे आणि मुलांवरही पूर्णवेळ साधना करण्याचे संस्कार करणारे श्री. धनंजय राजहंस !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष तृतीया (१७.१२.२०२०) या दिवशी श्री. धनंजय राजहंस यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .

‘श्री गुरुसारिखा असता पाठीराखा’ या उक्तीची प्रचीती घेणारे पू. नीलेश सिंगबाळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे अनेक जन्म आमच्या समवेत आहेत आणि ते सतत आमचे रक्षणही करतात’, असा भाव आता साधनेतून निर्माण झाला असल्याने ‘आम्हाला अनेक वेळा वाचवणारी गुरुमाऊलीच आहे’, यात काहीच शंका नाही.