विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप

‘कोरोना विषाणूं’च्या विरोधात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मी प्रथम असा जप शोधला होता. तो परिणामकारक असल्याचे लक्षात आल्यावरून मला अन्य विकारांवरही जप शोधण्याची स्फूर्ती मिळाली.

६३ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली डोंबिवली (ठाणे) येथील कु. सान्वी अमेय लोटलीकर (वय ६ वर्षे) !

उद्या मार्गशीर्ष शुक्ल पक्ष त्रयोदशी या दिवशी कु. सान्वी लोटलीकर हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘स्वार्थासाठी राजकीय पक्ष पालटणारे सहस्रो असतात; पण स्वार्थत्यागी सांप्रदायिकांच्या मनाला संप्रदाय पालटण्याचा विचार एकदाही शिवत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आश्रमातील स्वच्छता आणि साधना यांविषयी केलेले मार्गदर्शन

कार्यपद्धती ठरवून, उत्तरदायी साधकांना सांगून किंवा प्रायश्‍चित्तपद्धतीचे अवलंबन करूनही त्यांच्यात पालट होत नसेल, तर त्यांच्या साधनेची हानी होईल आणि देव त्यांना कर्मफलन्यायानुसार फळ देईल.

‘सर्व ईश्‍वरेच्छेने, म्हणजे आपल्या कल्याणासाठीच होत आहे’, असे केव्हा समजायचे ?

गुरुचरणी पूर्ण समर्पितता आणि सतत ईश्‍वरी अनुसंधान, असे दोन्ही असल्यावर आपल्याकडून होणारी कृती ईश्‍वरेच्छेने होते. अशी अवस्था असतांना आपल्या संदर्भात काही प्रतिकूल जरी घडले, तरी ते ईश्‍वरेच्छेनेच झाले आहे असा विचार मनात येतो.

अडचणींकडे पहायचा दृष्टीकोन !

‘पूर्णतेच्या मार्गाने ज्याला वाटचाल करायची आहे, त्याला अडचणी येणारच. त्याने त्याविषयी कधी तक्रार करू नये.

विवाहबेडीत न अडकता ईश्‍वरप्राप्ती करण्यास इच्छुक युवा साधकांनो, विवाहाच्या संदर्भात विचार मनात येत असल्यास पुढील दृष्टीकोन लक्षात घ्या !

विवाहबेडीत न अडकता ईश्‍वरप्राप्ती करण्यास इच्छुक युवा साधक आणि साधिका यांच्यासाठी ती सूत्रे मार्गदर्शक ठरतील !

गीता असे समस्त वेदांचा सार, गीता असे दिव्य ज्ञानाचे भांडार !

गीतेमुळे जीवनाचे ध्येय सुस्पष्ट होते । ज्ञानाच्या तेजासह भक्तीचे अमृतही लाभते ॥
विविध योगमार्गांचे महत्त्व कळते । आणि जिवाची मोक्षाकडे वाटचाल होते ॥

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतात राज्य करणार्‍या एकाही राजकीय पक्षाने जनतेला साधना शिकवून सात्त्विक न केल्याने भारतात प्रतिदिन अनेक तर्‍हेचे सहस्रो गुन्हे होत आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

उत्साही, स्वावलंबी आणि वयाच्या ८० व्या वर्षीही स्वतःमध्ये पालट करण्याचा प्रयत्न करणार्‍या श्रीमती सुलभा मालखरेआजी !

आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष एकदशी, म्हणजेच मोक्षदा एकदशी (गीता जयंती) या दिवशी श्रीमती सुलभा मालखरेआजी यांचा ८० वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .