संतांसह हिंदुत्वावरील विविध आघात रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

संतांसह हिंदुत्वावरील विविध आघात रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

मुसलमान संघटित असल्यामुळे राजकीय नेते घाबरतात, हिंदू जातींमध्ये विभागले गेले आहेत. संतांवरील आघातांसह हिंदूंवरील सर्व प्रकारची आक्रमणे रोखण्यासाठी हिंदूंचे संघटन आणि हिंदु राष्ट्राची मागणी प्रभावीपणे करणे अपरिहार्य !

पोप फ्रान्सिस यांनी हिंदूंची क्षमा मागावी ! – विहिंप

पोप फ्रान्सिस यांनी हिंदूंची क्षमा मागावी ! – विहिंप

विहिंपवर ही मागणी करण्याची वेळ येऊ नये. केंद्र सरकारने स्वतःचे हे सूत्र लावून धरले पाहिजे !

नवर्षारंभ ‘३१ डिसेंबर’ला नव्‍हे, तर गुढीपाडव्‍याला साजरा करा !

नवर्षारंभ ‘३१ डिसेंबर’ला नव्‍हे, तर गुढीपाडव्‍याला साजरा करा !

वर्तमान स्‍थितीत ३१ डिसेंबरच्‍या मध्‍यरात्रीपासून तथाकथित नववर्ष स्‍वागतासाठी आजची युवा पिढी मोठ्या प्रमाणावर हॉटेल्‍स, सार्वजनिक, ऐतिहासिक ठिकाणे येथे प्रचंड प्रमाणात दारू पिऊन, अभक्ष्य भक्षण करते. या संस्‍कृतीविरोधी गोष्‍टी थांबवण्‍यासाठी व्‍यापक स्‍तरावर जागृती करण्‍याची आवश्‍यकता आहे. त्‍यासाठीच हा लेखप्रपंच !

(म्हणे) ‘काँग्रेस सत्तेत आल्यास सर्वप्रथम धर्मांतरविरोधी कायदा रहित केला जाईल !’

(म्हणे) ‘काँग्रेस सत्तेत आल्यास सर्वप्रथम धर्मांतरविरोधी कायदा रहित केला जाईल !’

कर्नाटकचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांची हिंदुद्वेषी घोषणा !
मोगल आक्रमक, निजाम आणि टीपू सुलतान यांचीच काँग्रेस वंशज आहे, हे लक्षात घ्या !

हिंदु धर्म सोडून गेलेल्यांना पुन्हा धर्मात आणण्यासाठी मठ आणि मंदिरे यांनी वार्षिक लक्ष्य ठरवावे ! – भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांचे आवाहन

हिंदु धर्म सोडून गेलेल्यांना पुन्हा धर्मात आणण्यासाठी मठ आणि मंदिरे यांनी वार्षिक लक्ष्य ठरवावे ! – भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांचे आवाहन

गेल्या १ सहस्र वर्षांत ज्या हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर केले गेले, अशांच्या वंशजांना आता पुन्हा हिंदु धर्मात यावेसे वाटत असेल, तर त्यांना सरकारने साहाय्य, सुरक्षा दिली पाहिजे.

(म्हणे) ‘कुणीही तलवारीच्या जोरावर कुणाचे धर्मांतर करत नाही, तर चांगल्या कामांकडे पाहून लोक धर्मांतर करतात !’ – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचे विधान

(म्हणे) ‘कुणीही तलवारीच्या जोरावर कुणाचे धर्मांतर करत नाही, तर चांगल्या कामांकडे पाहून लोक धर्मांतर करतात !’ – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचे विधान

ख्रिस्ती आणि इस्लाम पंथियांकडून अशी कोणती चांगली कामे केली जात आहेत, हे गुलाम नबी आझाद यांनी सांगितले पाहिजे !

हिंदूंचा भयानक नरसंहार आणि धर्मांतर हा भारतीय नेत्यांच्या निष्क्रीयतेचा परिणाम !

हिंदूंचा भयानक नरसंहार आणि धर्मांतर हा भारतीय नेत्यांच्या निष्क्रीयतेचा परिणाम !

मोगल काळात तोडल्या गेलेल्या लक्षावधी मूर्ती, मंदिरे, तसेच कोट्यवधी निष्पाप आणि निर्दाेष हिंदूंचा भयानक नरसंहार अन् धर्मांतर हा आमची निष्क्रीयता अन् नपुंसकता यांचाच परिणाम होता.’

‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या

‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या

धर्मांधाने ‘मनिष’ बनून हिंदु विद्यार्थिनीला फसवले आणि बलपूर्वक धर्मांतर करून लग्न केल्यावर सोडले !

धर्मांतरविरोधी कायद्यासाठी विहिंपचे २१ डिसेंबरपासून देशव्यापी आंदोलन

धर्मांतरविरोधी कायद्यासाठी विहिंपचे २१ डिसेंबरपासून देशव्यापी आंदोलन

मुळात अशी मागणी आणि असे आंदोलन करावे लागू नये ! सरकारनेच हा कायदा तातडीने केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

हिंदूंच्या बलपूर्वक धर्मांतराच्या विरोधात संपूर्ण देशात ‘धर्म रक्षा अभियान’ ! – मिलिंद परांडे, महामंत्री, विश्व हिंदु परिषद

हिंदूंच्या बलपूर्वक धर्मांतराच्या विरोधात संपूर्ण देशात ‘धर्म रक्षा अभियान’ ! – मिलिंद परांडे, महामंत्री, विश्व हिंदु परिषद

कोरोनाच्या भीषण आपत्तीच्या काळात संपूर्ण देश कोरोनाशी झुंज देत असतांना, तसेच सामाजिक-धार्मिक संस्था सेवाकार्यात गुंतल्या असतांना ख्रिस्ती मिशनरी मुलांचे अन् हिंदूंचे धर्मांतराचे काम आक्रमकपणे करत होते. कोरोनाचा संसर्ग न्यून झाल्यावर हे कारस्थान उघड झाले आहे.