हिंदु कुटुंबाला प्रलोभन दाखवून धर्मांतर केल्याच्या आरोपावरून ३ ख्रिस्त्यांना अटक
ख्रिस्ती धर्मप्रचारकांना कशाचेच भय न राहिल्यामुळे ते आमिषे दाखवून हिंदूंचे धर्मांतर करण्यास धजावतात. अशांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकारने पावले उचलणे आवश्यक !
ख्रिस्ती धर्मप्रचारकांना कशाचेच भय न राहिल्यामुळे ते आमिषे दाखवून हिंदूंचे धर्मांतर करण्यास धजावतात. अशांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकारने पावले उचलणे आवश्यक !
एखाद्या हिंदु संस्थेमध्ये अशी घटना घडली असती, तर तथाकथित निधर्मी आणि पुरो(अधो)गामी यांनी हिंदूंना झोडपून काढले असते: मात्र ख्रिस्ती मिशनर्यांच्या संस्थेत ही घटना घडल्याने ते शांत आहेत, हे लक्षात घ्या !
तमिळनाडूमध्ये भाजपचा वाढता प्रभावामुळे हिंदुद्वेष्ट्यांना पोटशूळ उठल्यामुळे सामाजिक माध्यमांवर भाजपला रोखण्यासाठी अशा प्रकारे हिंदुविरोधी चर्चांना उधाण आले आहे.
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे त्यांना योग्य साधना ठाऊक नसते आणि म्हणून त्यांची देवावरील श्रद्धा न्यून होते. अशांना ख्रिस्ती मिशनरी जाळ्यात ओढतात आणि त्यांचे धर्मांतर करतात, हे लक्षात घेता हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी प्रयत्न केले पाहिजेत !
अन्य धर्मीय हिंदूंची मंदिरे, देवतांची मूर्ती आदींना नष्ट करण्यासाठी, हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी, त्यांच्या मुलींना लव्ह जिहादद्वारे फसवण्यासाठी प्रयत्नरत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीला विरोध करणारी याचिका फेटाळली
व्हॅलेंटाईन डे’ साजरा करणे म्हणजे पाश्चात्त्यांच्या नीतीहीनतेचे अनुकरण करणे, म्हणजेच पर्यायाने हिंदु संस्कृतीचे अवमूल्यन करणे होय ! त्यामुळे हिंदूंच्या एक दिवसाच्या वैचारिक धर्मांतराला प्रोत्साहन मिळते.
टिपू सुलतानचे भारतियीकरण करून त्याला आदर्श मानून कुणी राष्ट्रीय नायक बनवण्याचा प्रयत्न करत असेल, तर हा भारतियांच्या जखमांवर मीठ चोळण्याचाच प्रकार !
धर्मांतर करून मुसलमान झालेल्यांनीच काश्मीरमधून हिंदूंना हुसकावून लावण्यात पुढाकार घेतला; कारण धर्मांतरामुळे त्यांचे राष्ट्रांतरही झाले होते !
अत्याचारी टिपूची वस्तूस्थिती मांडणे हे चूक ते काय ? त्यामुळे इथे ‘चोर तो चोर आणि वर शिरजोर’ अशी भूमिका घेणार्या ‘एम्.आय.एम्.’ पक्षावरच शासनाने कारवाई करणे आवश्यक आहे !