
प्रतिदिन भारतात २ सहस्र ५०० ते ३ सहस्र हिंदूंचे धर्मांतर होते. हे थांबवण्यासाठी कायदा आणायला हवा. हिंदु धर्मावरील हा आघात रोखण्यासाठी हिंदु बांधवांनी पुढे येऊन सरकारवर यासाठी दबाव निर्माण केला पाहिजे. सध्या दूरचित्रवाहिनीवरील (टीव्हीवरील) विविध कार्यक्रमांतून हिंदु धर्माची अवहेलना केली जाते. हिंदूंनी याविषयी सतर्क असले पाहिजे. हिंदूंना मंदिरांतून आपल्या धर्माची तत्त्वे आणि मूलभूत ज्ञान दिले पाहिजे.
धर्माचा (ईश्वराचा) प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी यथोचित प्रयत्न करणे महत्त्वाचे !
६ खोल्यांची अनुमती असतांना २५ खोल्या बांधणार्यांना आणि त्याकडे दुर्लक्ष करणार्यांना कारागृहात टाका !
इस्लामी अर्थव्यवस्थेमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम !
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !
Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण