#Exclusive : वारंवार दुर्घटना घडूनही कोकणात ‘एन्.डी.आर्.एफ्.’ला मान्यता नाही !
कोकणात ‘आपत्ती प्रतिसाद दल’ कधी स्थापन होणार ?
कोकणात ‘आपत्ती प्रतिसाद दल’ कधी स्थापन होणार ?
महाराष्ट्राच्या शासकीय कामकाजात राजभाषा मराठीची दुर्दशा ! मराठी भाषेच्या शुद्धीकरणाचे महत्त्व सरकारने लक्षात घ्यावे. त्यामुळे शासकीय कामकाजात मराठी भाषेचा उपमर्द होणार नाही, याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यासाठी उपायोजना काढणे आणि सुधारणा करणे आवश्यक आहे.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अशा प्रकारे प्रथमच प्रयोग केला जात आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये दिली.
अनेकदा ऐतिहासिक आणि सत्य घटनांवरील चित्रपटांतील दाखले आणि संदर्भ आपणाला ठाऊक असतात. ‘द केरल स्टोरी’ हा असा चित्रपट आहे की, ज्याचे कथानक तर सत्य घटनेवर आधारित आहे; परंतु त्यांच्या भयावहतेपासून भारत आणि जग अनभिज्ञ आहे !
वेगवेगळ्या क्षेत्रांत एक आदर्श व्यवस्था निर्माण होण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून प्रयत्न होत असतो, तेव्हा खर्या अर्थाने पत्रकारिता हा लोकशाहीचा ‘आधारस्तंभ’ ठरत असतो.
‘न्यूजमेकर्स’ संस्थेच्या वतीने देण्यात आलेला ‘सर्वाेत्तम मराठी दैनिक’पुरस्कार स्वीकारतांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे तत्कालीन समूह संपादक पू. पृथ्वीराज हजारे आणि प्रमाणपत्र (वर्ष २०१२)
राज्यात नवीन सरकार स्थापन होऊन ९ मास झाले, तरी अद्याप एस्.टी. महामंडळाच्या संकेतस्थळावर परिवहनमंत्र्यांची जागा रिक्त आहे. परिवहनमंत्री हे एस्.टी. महामंडळाचे अध्यक्ष असतात. परिवहन खात्याचा कारभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.
महाराष्ट्रात ३५० हून अधिक गड-दुर्ग आहेत. यांतील तुरळक दुर्ग इंग्रज, डच, पोर्तुगीज यांनी निर्माण केले आहेत; परंतु मोगलांनी निर्माण केला, असा एकही गड किंवा दुर्ग महाराष्ट्रात नाही. मग मजार, थडगी किंवा दर्गे कुठून आले ?
‘सनातन प्रभातचे वार्तांकन राष्ट्र-धर्मासाठी समर्पित आहे, हे आपल्या सर्वांना लक्षात येत आहे. राष्ट्र-धर्मविषयी जागृती करण्यातही ‘सनातन प्रभात’चे मोठे योगदान आहे’, असे आयोजकांनी या वेळी सांगितले.
सरकारने हे परकीय शब्द हटवून त्याजागी स्वकीय शब्दांचा वापर करून भाषाशुद्धीच्या कार्याची परंपरा जोपासावी !