लोकहो, आमदारांना किती सुविधा मिळतात ? समजून घ्या !
आमदार म्हणून निवडून आल्यावर आणि त्यातही मंत्री झालेल्या लोकप्रतिनिधींच्या संपत्तीमध्ये ५ वर्षांत किती वाढ होते, हे आपणाला दिसून येते. लोकशाहीत ‘जनतेचे सेवक’ असलेल्या….
आमदार म्हणून निवडून आल्यावर आणि त्यातही मंत्री झालेल्या लोकप्रतिनिधींच्या संपत्तीमध्ये ५ वर्षांत किती वाढ होते, हे आपणाला दिसून येते. लोकशाहीत ‘जनतेचे सेवक’ असलेल्या….
विधीमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात आवर्जून चर्चेला येणार्या काही विषयांमध्ये ‘अमली पदार्थांची तस्करी’ हा एक विषय आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही एका लक्षवेधी सूचनेद्वारे हा विषय पुन्हा चर्चेला आला. या वेळीही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर दिले; परंतु या वेळी राज्यातील अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आधुनिक पद्धतीचा उपयोग आणि अमली पदार्थविरोधी कारवायांतील कच्चे दुवे यांविषयी गृहमंत्र्यांनी … Read more
आजी अन् माजी आमदारांचे वेतन आणि निवृत्तीवेतन यांसाठी राज्याच्या तिजोरीतून व्यय होतो. केवळ एकदा निवडून आलेल्या आमदाराला आयुष्यभर मिळते ५० सहस्र रुपये निवृत्तीवेतन !
विधानसभेतील २८८ आणि विधान परिषदेतील ७८ अशा एकूण ३६६ आमदारांना प्रत्येकी प्रतिमास २ लाख ६१ सहस्र २१६ इतके वेतन मिळते. यामध्ये महागाई भत्ता, स्टेशनरी, दूरभाष आणि चालकांचे वेतन यांसाठीच्या भत्त्याचाही समावेश आहे.
आमदारांनी उपस्थित केलेले सर्वच प्रश्न गंभीर असून आरोग्य विभागाची दु:स्थिती दाखवणारे आहेत. यामुळे ‘आरोग्य यंत्रणा रुग्णांना जगवण्यासाठी कि मारण्यासाठी ?’, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारने या प्रकरणात गंभीर लक्ष देणे आवश्यक आहे.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून प्रथेप्रमाणे पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी एका पत्रकाराने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ..
चहापानाचा कार्यक्रम हा काही विधीमंडळाच्या कामकाजाचा अधिकृत भाग नाही; मात्र ‘सत्ताधार्यांनी विरोधकांना चहापानाला बोलावणे आणि विरोधकांनी त्यावर बहिष्कार घालणे’, हा जणू पायंडा पडला आहे.
एकेकाळी भरभराटीला असणारे ‘महाराष्ट्र राज्य परिवहन (एस्.टी.) महामंडळ’ अस्वच्छ बसस्थानके, भंगारात काढायच्या स्थितीला आलेल्या बसगाड्या आणि त्यात राजकीय अनास्थेमुळे अक्षरश: डबघाईला आले होते.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या एकूण ५० टोलनाक्यांपैकी चंद्रपूर, ढोरेगाव, लहूकी, नागपूर, ठाणे-घोडबंदर, किणी-तासवडे, बारामती, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, मुंबईतील प्रवेशमार्ग आणि चाळीसगाव येथील टोलनाके ‘अ’ श्रेणीत आहेत.
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियाना’मध्ये स्वच्छ एस्.टी. साठी १० गुण निश्चित करण्यात आले आहेत.