Ganesh Visarjan : पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि श्रद्धाभंजनाचे षड्यंत्र !
उद्या १९ सप्टेंबर २०२३ या दिवशीपासून ‘गणेशोत्सव’ चालू होत आहे. त्या निमित्ताने…
उद्या १९ सप्टेंबर २०२३ या दिवशीपासून ‘गणेशोत्सव’ चालू होत आहे. त्या निमित्ताने…
प्रशासकीय कामकाज अधिक गतीमान आणि ‘पेपरलेस’ (कागदांविना) व्हावे, यासाठी १ एप्रिल २०२३ पासून मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस प्रणाली’ (संगणकीकृत कामकाज) चालू करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची लुटमार पहाता हे ‘अॅप’ आतापर्यंत चालू होणे अपेक्षित होते.
‘राज्य सरकारने घोषित केलेल्या पुरस्काराची रक्कम सरकारकडून प्राप्त होत नसल्यामुळे हा पुरस्कार कसा द्यावा ? आणि त्यासाठी लागणार्या खर्चाचे काय ?’, असे प्रश्न कालिदास संस्कृत विश्वविद्यालयापुढे निर्माण झाले आहेत.
भारतामध्ये ‘अभिजात दर्जा’ प्राप्त झालेल्या भाषांमध्ये संस्कृतचा समावेश आहे. अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेल्या भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी केंद्रशासनाकडून विशेष निधी दिला जातो, तसेच देशभरातील विद्यापिठांमध्ये ती भाषा शिकवली जाते.
साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा
अशांमुळेच एस्.टी. महामंडळ तोट्यात गेले आहे, हे यातून लक्षात येते ! यास उत्तरदायी असलेल्या अधिकार्यांकडून हा पैसा वसूल केला पाहिजे आणि त्यांना बडतर्फ करून कारागृहात टाकले पाहिजे !
‘तिकिट यंत्रांमधील तांत्रिक बिघाड कि एस्.टी. महामंडळातील घोटाळा ?’, याविषयी सखोल चौकशी व्हायला हवी !
तत्कालीन महाविकास सरकारच्या काळात याविषयी ठोस निर्णय घेण्यात आला नव्हता; मात्र या वेळी महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात प्रशासनाची भूमिका काय असणार ? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
‘११ ऑगस्ट २०१२ हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस म्हणावा लागेल. याच दिवशी आझाद मैदानाच्या परिसरात धर्मांध मुसलमानांनी दंगल घडवली. महाराष्ट्रात त्यापूर्वीही दंगली झाल्या; परंतु या दंगलीमध्ये धर्मांधांनी महिला पोलिसांच्या कपड्यांना हात घातला..