Narakasur-dahan Malpractice : गोव्यात नरकासुराच्या प्रतिमा जाळलेले अवशेष रस्त्यावरच !

नरकासुर प्रतिमा जाळल्यानंतर लोखंडी सांगाडा आणि खिळे रस्त्यावरच रहात असल्याने दक्षिण गोव्यातील अनेक वाहनचालकांना वाहने पंक्चर होण्याच्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.

मुंबईकरांनी एका दिवसात १५० कोटी रुपयांचे फटाके फोडले !

फटाक्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करून प्रदूषण वाढवण्यापेक्षा त्या पैशांचा राष्ट्र-धर्म कार्यासाठी विनियोग करावा !

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसनूव देहलीसह देशभरात मोठ्या प्रमाणात फोडले जात आहेत फटाके !

केवळ फटाक्यांमुळे प्रदूषण होते, असे नाही, तर वर्षभर विविध कारणांमुळे प्रदूषण होत असते, त्यावरही तितक्याच कठोरपणे उपाय काढून त्याची कार्यवाही होणेही आवश्यक आहे !

Insufferable Narakasura Pratima-Dahan In Goa : नरकासुर प्रतिमदहन प्रथेमधील ध्वनीप्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले त्रस्त !

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने पोलीस, तालुक्यांच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी अधिकार देऊनसुद्धा ते झालेच !

फटाक्‍यांचा पर्यायही नकोच !

सध्‍या वायूप्रदूषणामुळे मुंबईच्‍या हवेचा दर्जा खालावला आहे. ‘मुंबई अत्‍यंत प्रदूषित शहर’, ‘देहली जगातील प्रथम क्रमांकाचे प्रदूषित शहर’, अशी वृत्ते वृत्तपत्रांत झळकत आहेत. त्‍याच वेळी ‘दिवाळीला ‘हरित फटाक्‍यां’ची आतषबाजी करण्‍यात यावी…

पारंपरिक फटाक्‍यांचा आवाज १६५, तर ‘ग्रीन’चा ११० ते १२५ डेसिबल !

फटाक्‍यांमुळे होणारे ध्‍वनी प्रदूषण लक्षात घेऊन सरकारने फटाक्‍यांच्‍या उत्‍पादनांवर बंदी घालावी, असेच जनतेला वाटते !

प्रदूषण नियंत्रण; पण सोयीनुसार !

सण-उत्‍सव कोणत्‍याही धर्माचा असो, त्‍यातून प्रदूषण होत असेल, तर ते रोखण्‍यासाठी आवश्‍यक ती उपाययोजना करण्‍याचा शुद्ध हेतू प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सरकार यांनी बाळगायला हवा. केवळ हिंदु सणांच्‍या वेळी आवई उठवायची आणि वर्षभर होणार्‍या प्रदूषणाकडे डोळेझाक करायची ? अशाने प्रदूषण थांबणार नाही.

फटाक्‍यांच्‍या संदर्भात हे ठाऊक आहे का ?

‘फटाक्‍यांच्‍या धुरामुळे आकाशात रज-तमाचा थर निर्माण होतो. त्‍यामुळे श्री लक्ष्मी लहरींना पृथ्‍वीतलावर येण्‍यात अडथळे निर्माण होतात.

Chhath Pooja : बंदीच्या विरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास देहली उच्च न्यायालयाचा नकार  

कारखान्यांचे रासायनिक पदार्थ, तसेच अन्य प्रदूषणकारी कचरा नदीत सोडण्यात येत असल्यामुळेच यमुना नदीची ही स्थिती झाली आहे. त्यावर उपाय काढण्याऐवजी पूजेवर बंदी घालणारे आम आदमी पक्षाचे सरकार जनताद्रोही आणि हिंदुद्रोहीच !

प्रदूषणग्रस्‍त देहली !

हवेचा गुणवत्ता निर्देशांक सर्वाधिक, म्‍हणजे ७०० इतका नोंदवला गेला. निर्देशांक ७०० असणे, ही अत्‍यंत गंभीर स्‍थिती आहे.