दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : वर्सोवा – विरार सागरी सेतूला विरोध ; उड्डाणपुलांच्या खाली अत्याधुनिक विकास ! …
वर्सोवा – विरार सागरी सेतू प्रकल्पामुळे किनार्यालगतचे कोळीवाडे आणि मासेमारी व्यवसाय कायमस्वरूपी बाधित होणार आहेत.
वर्सोवा – विरार सागरी सेतू प्रकल्पामुळे किनार्यालगतचे कोळीवाडे आणि मासेमारी व्यवसाय कायमस्वरूपी बाधित होणार आहेत.
या गळतीमुळे ज्वलनशील द्रवपदार्थ भूमीत झिरपत असून ते भूजल दूषित करत आहेत. दाबोळीसह चिखली, चिकोळणा आणि बोगमाळो येथे ही हाच प्रकार !
वेळेत जेवण न दिल्याने उपाहारगृहातील एका कर्मचार्यावर कोयत्याने आक्रमण करणार्या तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
‘आकार डिजी ९’ या यूट्यूब चॅनेलचे श्री. प्रभाकर सूर्यवंशी यांनी भाजपचे आमदार श्री. नितेश राणे यांची ‘हिंदु सण आणि प्रदूषण’ या विषयावर मुलाखत घेतली. या मुलाखतीचा संपादित अंश येथे देत आहोत.
एका व्यक्तीने मुंबईतील समुद्रात एक मुसलमान व्यक्ती मोठ्या प्रमाणात निर्माल्य टाकत असल्याचे छायाचित्रासमवेत ‘आता प्रदूषण होत नाही का ?’ अशी विचारणा प्रशासनाला केली आहे.
गणेशोत्सवाच्या वेळी तथाकथित प्रदूषणाचे कारण पुढे करत गणेशभक्तांना मूर्ती विसर्जनास प्रतिबंध करणारे प्रशासन प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना का करत नाही ?
प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यकता भासल्यास दुबईतील आस्थापनाशी संपर्क करून कृत्रिम पाऊस पाडू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पालिकेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी ते स्वतः आणि पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘प्रदूषणमुक्त दिवाळी’ साजरी करण्याचे आवाहन केले होते. त्या अंतर्गत ‘पर्यावरणपूरक दिवाळी’ साजरी करण्याची शपथ मंत्रालयात विद्यार्थ्यांना दिली.
प्रशांत परांजपे यांनी आवाहन केले आहे की, प्रत्येक नदीमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे बंधारे बांधण्याचे ऐवजी पक्क्या स्वरूपाचे टप्प्याचे बंधारे बांधण्यात यावेत.
या ठिकाणी परराज्यांतून कुसलेले मांस आणले जात असावे. सरकारने नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन तातडीने यावर कारवाई करावी – स्थानिकांची मागणी