केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या अहवालानुसार सांगलीची हवा सर्वांत चांगली !
सांगली जिल्ह्यातील प्रदूषण राज्याच्या तुलनेत अगदी अल्प असून राज्यातील सर्वांत चांगली आरोग्यदायी हवा सांगलीची असल्याचा उल्लेख मंडळाने केला आहे.
सांगली जिल्ह्यातील प्रदूषण राज्याच्या तुलनेत अगदी अल्प असून राज्यातील सर्वांत चांगली आरोग्यदायी हवा सांगलीची असल्याचा उल्लेख मंडळाने केला आहे.
विषारी घटकांचे उत्सर्जन करणारे देहलीतील थर्मल पॉवर प्लांट आणि औष्णिक वीज प्रकल्प यांच्यावर सरकार नियंत्रण आणेल का ?
या स्थितील सर्वाधिक उत्तरदायी सर्वाधिक काळ देशावर राज्य करणारी काँग्रेसच आहे. राजधानी पालटण्यापेक्षा यावर कठोर उपाययोजना का काढली जात नाही, हाच प्रश्न आहे !
हिंजवडीतील ‘राजीव गांधी इन्फोटेक (आयटी) पार्क’कडून जलप्रदूषण होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
देहलीतील वाढत्या प्रदूषणावरून सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाच्या सरकारला फटकारले. ‘राजधानीत वायू प्रदूषणाची समस्या कायम असतांना संपूर्ण वर्षभर फटाके फोडण्यावर बंदी का घातली जाऊ नये ?’, असा प्रश्न न्यायालयाने सरकारला विचारला.
‘श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे पाणी दूषित होते’, असे म्हणणारी कथित पर्यावरणवादी मंडळी आता गप्प का ?
जनतेला मागणी करण्याची वेळ का येते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ?
वर्ष २०१९ ते २०२२ मध्ये श्वसनविकारांमुळे ३३ सहस्र ७११ जण मृत्यूमुखी !
मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत घसरण ! हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलायला हवीत !
आता २ एकरपेक्षा अल्प शेतभूमी असणार्यांना ५ सहस्र रुपये, २ ते ५ एकर भूमी असणार्यांना १० सहस्र रुपये, तर ५ एकरांपेक्षा अधिक भूमी असणार्यांना ३० सहस्र रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
Delhi HC On Chhath Puja – प्रदूषित यमुना नदीच्या काठावर छठपूजा करण्याची अनुमती देता येणार नाही !