Congress On Narkasur Dahan : दीपावलीच्या दिवशी सकाळपर्यंत नरकासुर प्रतिमा स्पर्धेचे आयोजन करणारे सनातन धर्मविरोधी ! – काँग्रेस

सूर्य उजाडल्यानंतरही नरकासुर प्रतिमा स्पर्धांचे आयोजन करणारे सनातन धर्मविरोधी आहेत – काँग्रेसच्या प्रसिद्धी माध्यमाचे प्रमुख अमरनाथ पणजीकर

Ban Narkasur : नरकासुर प्रतिमा स्पर्धांच्या निमित्ताने झालेल्या अपघातांना उत्तरदायी कोण ? – वीजमंत्री सुदिन ढवळीकर, गोवा

आज नरकासुर प्रतिमा बनवण्याच्या निमित्ताने वाईट प्रवृत्ती जाग्या होत आहेत की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे. याला आपले लोकप्रतिनिधीच उत्तरदायी आहेत.

पुणे येथील इंद्रायणी नदी कारखान्‍यातील रसायनयुक्‍त पाणी आणि मैलायुक्‍त सांडपाणी यांमुळे प्रदूषित !

इंद्रायणी नदीमध्‍ये जलपर्णी मोठ्या प्रमाणामध्‍ये वाढलेली आहे. त्‍यातच दैनंदिन वापरातील ६० ते ६५ दशलक्ष लिटर सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे.

‘Indrayani’ In Danger : लाखो वारकर्‍यांचे श्रद्धास्‍थान असलेली इंद्रायणी नदी ऐन दीपावलीत प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रदूषणाच्‍या विळख्‍यात !

गणेशोत्‍सवाच्‍या वेळी पाणी प्रदूषणाची ओरड करणारे कथित पर्यावरणवादी आणि अंनिस आता गप्‍प का ?

Narakasur-dahan Malpractice : गोव्यात नरकासुराच्या प्रतिमा जाळलेले अवशेष रस्त्यावरच !

नरकासुर प्रतिमा जाळल्यानंतर लोखंडी सांगाडा आणि खिळे रस्त्यावरच रहात असल्याने दक्षिण गोव्यातील अनेक वाहनचालकांना वाहने पंक्चर होण्याच्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.

मुंबईकरांनी एका दिवसात १५० कोटी रुपयांचे फटाके फोडले !

फटाक्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करून प्रदूषण वाढवण्यापेक्षा त्या पैशांचा राष्ट्र-धर्म कार्यासाठी विनियोग करावा !

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसनूव देहलीसह देशभरात मोठ्या प्रमाणात फोडले जात आहेत फटाके !

केवळ फटाक्यांमुळे प्रदूषण होते, असे नाही, तर वर्षभर विविध कारणांमुळे प्रदूषण होत असते, त्यावरही तितक्याच कठोरपणे उपाय काढून त्याची कार्यवाही होणेही आवश्यक आहे !

Insufferable Narakasura Pratima-Dahan In Goa : नरकासुर प्रतिमदहन प्रथेमधील ध्वनीप्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले त्रस्त !

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने पोलीस, तालुक्यांच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी अधिकार देऊनसुद्धा ते झालेच !

फटाक्‍यांचा पर्यायही नकोच !

सध्‍या वायूप्रदूषणामुळे मुंबईच्‍या हवेचा दर्जा खालावला आहे. ‘मुंबई अत्‍यंत प्रदूषित शहर’, ‘देहली जगातील प्रथम क्रमांकाचे प्रदूषित शहर’, अशी वृत्ते वृत्तपत्रांत झळकत आहेत. त्‍याच वेळी ‘दिवाळीला ‘हरित फटाक्‍यां’ची आतषबाजी करण्‍यात यावी…

पारंपरिक फटाक्‍यांचा आवाज १६५, तर ‘ग्रीन’चा ११० ते १२५ डेसिबल !

फटाक्‍यांमुळे होणारे ध्‍वनी प्रदूषण लक्षात घेऊन सरकारने फटाक्‍यांच्‍या उत्‍पादनांवर बंदी घालावी, असेच जनतेला वाटते !