जाती, वर्ण, लिंग, सर्व भेद विसरूनी ‘एकीचे बळ’ वाढवूया । 

‘जाती निर्मूलनासाठी अनेक वर्षे समाजसुधारक, साम्यवादी, राजकारणी अशा अनेकांनी प्रयत्न केले; मात्र समाजाच्या स्थितीत अपेक्षित पालट झालेला दिसत नाही; कारण ‘आरक्षण’ आणि ‘जातीच्या राजकारणा’ला खतपाणी घातले जात आहे.

…ये संभाजी राजा अमर हो गया ।

बुद्धीवंत तू, ज्ञानवंत तू, कीर्तीवंत तू, धीरोदात्त तू ।
मोजून दिस चाळीस, दुष्ट यवन सैतानी ।

संत, महात्मे अन् ऋषींमुळे राही भारताची पुण्याई थोर ।

वेळवंड (भोर, पुणे) येथे ग्रामदेवतेच्या जत्रेत एका कार्यक्रमात सौ. उर्मिला मोरे यांनी स्वतः शब्दबद्ध केलेला उखाणा येथे दिला आहे.  या उखाण्यातून लढाऊ वृत्ती वाढण्यास साहाय्य होईल.

विवाहसोहळ्यानिमित्त सर्व देवतांना केलेली निमंत्रणरूपी प्रार्थना ।

प्रार्थना करतो आम्ही श्रीगणेशाला । समवेत घेऊन यावे रिद्धि-सिद्धीला ।। १ ।।
प्रार्थना करतो आम्ही कुलस्वामिनीला । समवेत घेऊन यावे आपल्या सर्व भक्तांना ।। २ ।।

तीव्र आध्यात्मिक त्रास होत असतांना साधकाला गुरुकृपेने सुचलेली कवने !

वर्ष २०२४ मध्ये सप्टेंबर मासात पितृपक्षाला आरंभ झाल्यापासून मला तीव्र स्वरूपाचा आध्यात्मिक त्रास होऊ लागला. नवरात्रीला आरंभ होताच पुढील काही दिवसांत मला काही कविता सुचल्या. त्या श्री मां जगदंबा आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण करतो.

भगवंताची भक्तीच तारेल भीषण आपत्काळी ।

‘कलियुगातील आपत्कालीन संकटातून वाचण्यासाठी ‘साधना करणे’ हाच एकमेव उपाय आहे’, असे अनेक संत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले आहे. ते माझ्यासारख्या सहस्रो साधकांकडून ‘साधना’ करून घेऊन आपत्काळातही आनंद देत आहेत.

आज नसे स्थिती दीपावली करण्याची ।

आज नसे स्थिती दीपावली करण्याची । ठाई ठाई चाहूल धर्मशत्रूंची ।। १ ।।
लव्ह जिहाद मूर्तीभंजन । संपत्ती लुटती मंदिरांची ।। २ ।।

…श्रीकृष्णाची कृपा होण्याची हीच संधी असे।

गुरु नानकापूर्वी कुणीही शीख नव्हता, तरीही खलिस्तानवाद का ? प्रेषित महंमद यांच्या आधी एकही मुसलमान नव्हता, तरीही जिहाद का ?