जाती, वर्ण, लिंग, सर्व भेद विसरूनी ‘एकीचे बळ’ वाढवूया ।
‘जाती निर्मूलनासाठी अनेक वर्षे समाजसुधारक, साम्यवादी, राजकारणी अशा अनेकांनी प्रयत्न केले; मात्र समाजाच्या स्थितीत अपेक्षित पालट झालेला दिसत नाही; कारण ‘आरक्षण’ आणि ‘जातीच्या राजकारणा’ला खतपाणी घातले जात आहे.