इम्रान खान यांना सर्व प्रकरणांत जामीन
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने अटींसह २ आठवड्यांसाठी जामीन संमत केला. त्यांच्यावर अल् कादीर ट्रस्टमध्ये घोटाळा केल्याचा आरोप होता.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने अटींसह २ आठवड्यांसाठी जामीन संमत केला. त्यांच्यावर अल् कादीर ट्रस्टमध्ये घोटाळा केल्याचा आरोप होता.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ९ मे या दिवशी भूमीच्या आरोपावरून अटक करण्यात आली. त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्या ‘पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ’ (पीटीआय) या पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक यांनी ठिकठिकाणच्या शहरांमध्ये हिंसक आंदोलन चालू केले.
भारतावर कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडणार्या पाकला भारताने जशास तसे उत्तर दिले पाहिजे !
पाकिस्तानी सैन्याने महंमद अली जिना यांना त्यांच्या मार्गातून हटवले होते. त्यांना ‘स्लो पॉयझन’ (हळू हळू भिनणारे विष) देऊन त्यांना मारले. त्यानंतर त्यांचे उजवे हात मानले जाणारे लियाकत अली खान यांना एका कार्यक्रमात ठार केले.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केल्यानंतर संपूर्ण देशात हिंसाचार झाला. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी हा सल्ला दिला आहे.
३ न्यायाधिशांच्या खंडपिठाने इम्रान खान यांची अटक अवैध असल्याचे सांगत हा आदेश दिला. ‘नॅशनल अकौंटेबिलिटी ब्युरो’ या विभागाने इम्रान खान यांना २ दिवसांपूर्वी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून बलपूर्वक अटक केली होती.
मला २४ घंट्यांमध्ये एकदाही प्रसाधनगृहात जाऊ दिले नाही, असा आरोपही त्यांनी केला. इम्रान यांना येथील पोलीस लाईन कारागृहात ठेवण्यात आले आहे. तेथेच त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
पाकमधील राजकारणीच नव्हे, तर खेळाडू, कलाकार आदी सर्वांच्याच मनात भारतद्वेष किती भिनला आहे, हेच यावरून लक्षात येते !
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेचे प्रकरण
देशभरात हिंसाचार चालूच !
देशभरातील खासगी शाळा बंद !