मुझफ्फरपूर (बिहार) येथे भारत-पाक सामन्यात भारताचा विजय झाल्यावर फटाके फोडल्याने हिंसक विरोध !

ध्वनीप्रदूषण करणार्‍यांवर कारवाई झालीच पाहिजे; मात्र त्याच्या नावाखाली होणारा हिंसाचार योग्य नाही. हिंसाचार करणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे !

(म्हणे) ‘खेळ दोन्ही देशांमध्ये संघटित करणारी शक्ती बनला पाहिजे !’ – उदयनिधी स्टॅलिन,, मंत्री, तमिळनाडू

‘जय श्रीराम’च्या घोषणा प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे दिल्या. भारतातील नागरिकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा कुठे द्याव्यात आणि देऊ नयेत’, असा काही कायदा नाही !

‘मेक माय ट्रिप’ आस्थापनाच्या पाकसंदर्भातील उपरोधिक विज्ञापनातून अभिनेत्री स्वरा भास्कर यांना पोटशूळ !

पाकिस्तानची फिरकी घेणार्‍या भारतीय आस्थापनाला सुनावणार्‍या स्वरा भास्कर सातत्याने भारतविरोधी कृत्ये करणार्‍या पाकिस्तानविरुद्ध चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या वेळी प्रेक्षकांकडून ‘जय श्रीराम’च्या घोषणा

विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्याच्या वेळी उपस्थित प्रेक्षकांकडून संघटितपणे ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देण्यात आल्या.

भारतातील पाकप्रेमींना पाकमध्‍ये हाकला !

भाग्‍यनगर (तेलंगाणा) येथील राजीव गांधी आंतरराष्‍ट्रीय स्‍टेडियममध्‍ये १० ऑक्‍टोबरला विश्‍वचषक क्रिकेट स्‍पर्धेतील पाकिस्‍तान विरुद्ध श्रीलंका सामना झाला. या वेळी प्रेक्षकांमध्‍ये उपस्‍थित सहस्रो लोकांनी पाकिस्‍तानच्‍या विजयासाठी घोषणाबाजी केली.

भाग्‍यनगर (तेलंगाना) में पाकिस्‍तान-श्रीलंका क्रिकेट मैच में दर्शकों ने पाक का समर्थन किया !

– भारत के पाक प्रेमियों को भिखारी देश पाक में भेजो !

सियालकोट (पाकिस्तान) येथे ७२ वर्षांपासून बंद असलेले हिंदु मंदिर उघडले !

७२ वर्षांपासून बंद असलेले हिंदु मंदिर उघडण्यात आले. ‘शिवाला तेजा सिंह’ असे या मंदिराचे नाव आहे.

पठाणकोट येथील सैन्यातळावरील आक्रमणाच्या सूत्रधाराची पाकिस्तानात हत्या

पठाणकोट येथील सैन्याच्या तळावर वर्ष २०१६ मध्ये झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार शाहिद लतिफ याची येथे अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली.

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील क्रिकेट सामन्याच्या वेळी प्रेक्षकांकडून पाकिस्तानच्या विजयासाठी घोषणाबाजी !

भाग्यनगर शहर मुसलमानबहुल आहे आणि आजही तेथे रझाकारांच्या वंशजांचे अस्तित्व आहे. त्यामुळे तेथे पाकिस्तानचे समर्थन केले जात असेल, तर आश्‍चर्य वाटू नये ! अशी स्थिती भारतातील बर्‍याच ठिकाणी अनुभवयला मिळते !

मुख्यमंत्री योगी यांच्या ‘सिंध’ वरील टिप्पणीने पाकचा जळफळाट !

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  सिंध प्रांत परत घेण्याविषयी केलेल्या वक्तव्यावर पाकने टीका केली आहे. ‘योगी यांची ही अत्यंत दायित्वशून्य टिप्पणी आहे’, अशा शब्दांत पाकने संताप व्यक्त केला.