आंदोलन, संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा हिंदु धर्माभिमान्यांचा निर्धार !

भारत आणि नेपाळ अनादि काळापासून हिंदु राष्ट्र होते; परंतु धर्मनिरपेक्षतेच्या दुष्टचक्रात फसल्यामुळे येथील हिंदूंचे दमन होत आहे. अशा परिस्थितीत परिवर्तन आणण्यासाठी येथे परत घटनात्मकरित्या हिंदु राष्ट्र स्थापन करणे अनिवार्य आहे.

नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामध्ये ६ जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये झालेल्या ६.३ रिश्टर स्केलच्या भूकंपामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. या भूकंपाचे धक्के देहलीसह संपूर्ण उत्तर भारतात जाणवले.

कोकणात ८१० चक्रीवादळ निवारा केंद्रांना सरकारची संमती !

प्रशासकीय समन्वयाच्या अभावामुळे काम रखडले !

आठ वर्षांच्या मुलाने घेतला कोब्राचा चावा; कोब्रा सापाचा मृत्यू

दीपकने सापापासून सुटका करून घेण्यासाठी सापाचा चावा घेतला. त्यात सापाचा मृत्यू झाला. दीपकला विषबाधा झाल्याची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती.

चेन्नईत ३० वर्षांनंतर आलेल्या मुसळधार पावसामुळे २ जणांचा मृत्यू

शहरात येत्या २४ घंट्यांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आल आहे.

बाबा वेंगा यांनी वर्ष २०२३ विषयी सांगितलेली भाकिते खरी ठरल्यास जगात उलथापालथ !

सनातन गेली २ दशके ‘जगात आपत्काळ येईल’, असे सांगत आहे. त्याच दिशेने जगाची वाटचाल चालू आहे, हेच यातून लक्षात येते !

‘सितरंग’ चक्रीवादळामुळे बांगलादेशात २४ ठार

२ लाखांहून अधिक लोकांना फटका
पूर्वोत्तर भारतातही धोक्याची चेतावणी

धर्मशास्त्राने ग्रहणासंबंधी सांगितलेल्या नियमांचे पालन करणे मानवाच्या हिताचे !

साधना करून आधी माहिती असलेल्या ग्रहणासारख्या घटनांपासून होणार्‍या हानीपासून आपण स्वतःचे रक्षण करू शकतो. यासाठी संपूर्ण ग्रहणकाळात (वेध लागल्यापासून ते मोक्ष होईपर्यंत) साधना करणे आवश्यक आहे.’

नैसर्गिक आपत्तीमधील बाधितांचे पुनर्वसन करतांना मूळ भूमीइतकीच भूमी देण्याचे शासन धोरण घोषित !

शासनाच्या महसूल आणि वन विभागाकडून १४ ऑक्टोबर या दिवशी याविषयीचा आदेश काढण्यात आला आहे. हा आदेश इथे पाहू शकता . . .

भारत देशात समान नागरी कायदा येईल ! – श्री हालसिद्धनाथ देवाची भाकणूक

भारत देशात समान नागरी कायदा येईल ! गोरगरीब जनता गुढ्या-तोरण बांधतील !पाकिस्तानचा चौथाई कोना (एक चतुर्थांश भाग) भारताच्या कह्यात येईल! भगवा झेंडा राज्य करील!