मंत्री विजयकुमार गावित यांना महिला आयोगाची नोटीस !
विजयकुमार गावित यांनी ‘‘मासे खाल्ल्यावर बाईमाणूस चिकनी दिसायला लागते. डोळेपण तरतरीत दिसतात. आपली त्वचाही चांगली दिसते. त्यात एक प्रकारचे तेल असते’’, असेही वादग्रस्त विधान केले
विजयकुमार गावित यांनी ‘‘मासे खाल्ल्यावर बाईमाणूस चिकनी दिसायला लागते. डोळेपण तरतरीत दिसतात. आपली त्वचाही चांगली दिसते. त्यात एक प्रकारचे तेल असते’’, असेही वादग्रस्त विधान केले
आज बहुपत्नीत्वामुळे देशाच्या साधनसंपत्तीवर जो अतिरिक्त भार पडत आहे, त्यामागे ‘हम पाच हमारे पच्चीस’ची मानसिकता असणारेच प्रामुख्याने कारणीभूत आहेत, हे सत्य कुणीच नाकारणार नाही !
रुग्णवाहिकेत होता प्रकृती चिंताजनक असलेला रुग्ण !
नातेवाइकांनी पोलिसांना केलेली विनवणी व्यर्थ !
अमावास्या आणि पौर्णिमा यांच्या कालावधीत वातावरणा रज-तम वाढते. त्यामुळे अघटित घटना घडण्याचे प्रमाणही वाढते, असे अध्यात्मशास्त्र सांगते.
सूर्यपेट (तेलंगाणा) येथील बाल उग्र नरसिंह स्वामी मंदिरात अनागोंदी असल्याची मुसलमानाची तक्रार !
मुसलमानांना हिंदूंपेक्षा दुप्पट मानधन देऊन ममता बॅनर्जी त्यांचे सरकार धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली बहुसंख्य हिंदूंना दुय्यम स्थान देते, हेच सांगत आहे. ममता बॅनर्जी यांच्या सरकारला निवडून देणार्या हिंदूंना हे मान्य आहे का ?
हिंदु धर्मानुसार वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध आदींच्या पाया पडणे, त्यांचा आदर करणे, ही परंपरा आहे. तिचे पालन कुणी करत असेल, तर निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि धर्मद्रोही यांना पोटशूळ उठणे स्वाभाविक आहे; मात्र रजनीकांत यांनी अशांची पात्रता त्यांच्या उत्तरातून दाखवून दिली आहे !
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे संशोधन
पक्षाच्या स्थापनेपासून मुसलमानांचे लागूंलचालन करणार्या काँग्रेसला ही सणसणीत चपराक होय !
हिंदूंनी मिरवणुका काढायच्या आणि मुसलमानांनी त्याला विरोध करायचा, हे आता नित्याचेच झाले आहे. हे रोखायचे असेल, तर परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही !