राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे गोव्यात आगमन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे २२ ऑगस्ट या दिवशी दुपारी गोवा दौर्‍यासाठी दाबोळी विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल पी.एस्. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो यांनी त्यांचे स्वागत केले.

वैदिक विज्ञान आणि मंत्रशास्‍त्राचे अभ्‍यासक डॉ. फडके यांचा मंत्रशास्‍त्रातील संशोधनाविषयी सन्‍मान !

या वेळी डॉ. फडके म्‍हणाले की, ज्‍योतिष हे शास्‍त्र असून त्‍यातील बारकावे समजून घेतले पाहिजेत. अथर्व वेदातील कर्मजभाव व्‍याधी दैवी चिकित्‍सा आणि ज्‍योतिष शास्‍त्राचा अभ्‍यास करून त्‍यायोगे मोठे व्‍याधी निवारण करता येते.

सनातनच्‍या संत पू. (श्रीमती) राधा प्रभु यांचे दिवंगत पती आणि स्‍वातंत्र्ययोद्धे बि. दामोदर प्रभु यांचा करण्‍यात आला सन्‍मान !

केंद्रशासनाच्‍या ‘माझी माती, माझा देश’ या देशव्‍यापी अभियानांतर्गत मंगळुरू (कर्नाटक) येथे विरांचा सन्‍मान

डॉ. दाभोलकर हत्‍येचे अन्‍वेषण भरकटण्‍याला त्‍यांचे कुटुंबीयच उत्तरदायी ! – चेतन राजहंस, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, सनातन संस्‍था

सनातन संस्‍थेच्‍या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘डॉ. दाभोलकर हत्‍या प्रकरण : प्रचार आणि वास्‍तव’

भोपाळमधून ५ मुसलमानांना अटक

फसवणुकीच्या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. गुन्हेगारीत बहुसंख्य असलेले मुसलमान !

गोरक्षक मोनू मानेसर यांनी चिथावणीखोर वक्तव्य केलेच नाही !

मोनू मानेसर याने सामाजिक माध्यमांवरून एवढेच म्हटले आहे की, ‘मी यात्रेत सहभागी होण्यासाठी येत आहे. आपणही यात सहभागी व्हा.’ हे भडकावणारे वक्तव्य असू शकत नाही.

अंनिसचा ‘अविवेकी’ चेहरा झाकण्यासाठी अविनाश पाटील यांचे सनातनवर बेछूट आरोप ! – सनातन संस्था

न्यायालय खोट्या आरोपांवर नव्हे, तर पुराव्यांच्या आधारे कारवाई करते. न्यायदेवता आणि ‘सत्याचाच विजय होतो’, या धर्मवचनावर सनातन संस्थेची श्रद्धा आहे.

महाराष्ट्रातील विविध न्यायालयांत ५२ लाख खटले प्रलंबित !

३१३ खटले २० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहेत. न्याय मिळण्याची प्रकिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, यासाठी सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करणे अपेक्षित !

मंत्री विजयकुमार गावित यांना महिला आयोगाची नोटीस !

विजयकुमार गावित यांनी ‘‘मासे खाल्ल्यावर बाईमाणूस चिकनी दिसायला लागते. डोळेपण तरतरीत दिसतात. आपली त्वचाही चांगली दिसते. त्यात एक प्रकारचे तेल असते’’, असेही वादग्रस्त विधान केले

आसाममध्ये बहुपत्नीत्वावर बंदी आणण्याच्या सिद्धतेत आहेत मुख्यमंत्री सरमा !

आज बहुपत्नीत्वामुळे देशाच्या साधनसंपत्तीवर जो अतिरिक्त भार पडत आहे, त्यामागे ‘हम पाच हमारे पच्चीस’ची मानसिकता असणारेच प्रामुख्याने कारणीभूत आहेत, हे सत्य कुणीच नाकारणार नाही !