‘आज तक’ वृत्तवाहिनीकडून हिंदूंच्‍या देवता आणि राजा मुचकुंद यांचा अवमान !

विनोदनिर्मिती करण्‍याच्‍या नावाखाली अन्‍य धर्मियांच्‍या श्रद्धास्‍थानांचा असा अवमान करण्‍याचे धाडस या वाहिनीने कधी दाखवलेले नाही, हे लक्षात घ्‍या !

दाऊदने ‘राहुल’ असल्याचे सांगूून मंदिरात केले हिंदु दलित मुलीशी लग्न !

धर्मांध मुसलमानांकडून लव्ह जिहादविरोधी कायद्याला वाकुल्या दाखवल्या जात असतांना निष्क्रीय रहाणे पोलिसांना लज्जास्पद !‘दलित-मुसलमान भाऊ भाऊ’ म्हणणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

खलिस्तानवाद्यांवर कठोर कारवाई करा !

पंतप्रधान मोदी यांनी कॅनडामध्ये खलिस्तान्यांकडून भारतीय दूतावास आणि हिंदूंची मंदिरे यांवर होणारी आक्रमणे रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यास जस्टिन ट्रुडो यांस सांगितले.

दुर्गापूजेची अनुमती दिली जाऊ शकते, तर हिंदूंच्याच अन्य देवतांच्या पूजेची अनुमती का दिली जाऊ शकत नाही ?

न्यायालयाने म्हटले, ‘आसनसोल-दुर्गापूर विकास प्राधिकरणाचा अनुमती नाकारण्याचा निर्णय हास्यास्पद आहे. राज्यघटनेच्या कलम १४ चे हे उल्लंघन आहे.

(म्हणे) ‘सनातन धर्माविरुद्ध पुढील २०० वर्षे बोलत राहू !’ – उदयनिधी स्टॅलिन

सहस्रो वर्षांपासून असुर आणि काही शतके मोगल यांनी सनातन धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला; मात्र सनातन धर्म आजही जिवंत आहेत, तर नष्ट करणारे स्वतःच नष्ट झाले आहेत, हेच परत परत होत रहाणार आहे !

गदर २, द कश्मीर फाइल्स आणि द केरल स्टोरी या चित्रपटांना मिळालेली लोकप्रियता निराशाजनक ! – अभिनेते नसीरुद्दीन शाह

अशांच्या चित्रपटांवर आता हिंदूंनी बहिष्कार घालून त्यांना हिंदुऐक्याची चुणूक दाखवून द्यावी !

एखाद्या डाकूने स्वतःचे नाव पालटून गांधी केले, तर तो संत होईल का ? – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची ‘गांधी’ आडनावावरून काँग्रेसवर टीका !

(म्हणे) ‘सनातन धर्म डेंग्यूच्या तापासारखा असून तो नष्ट केला पाहिजे !’ – अभिनेते प्रकाश राज

प्रकाश राज यांनी आधी डेंग्यूला नष्ट करून दाखवावे ! तोंड आहे म्हणून अशा प्रकारची विधाने केली जात आहेत. सनातन धर्मीय सहिष्णु असल्याने ते कायदा हातात घेऊन अशांना धडा शिकवत नाहीत !

मध्यप्रदेशातील भोजशाळेत अज्ञातांनी ठेवली देवतेची प्राचीन मूर्ती !

भोजशाळा श्री सरस्वतीदेवीचे प्राचीन मंदिर असल्याने ते हिंदूंच्या कह्यात देणे आवश्यक असून तेथून मुसलमानांची मशीद हटवण्यासाठी केंद्र आणि राज्य येथील भाजप सरकारांनी प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !

केरळमधील ख्रिस्ती पाद्रीने भगवान अय्यप्पांचे ‘व्रतम्’ पाळल्यामुळे चर्चला पोटशूळ !

चर्चने स्पष्टीकरण मागताच पाद्रीकडून चर्चचे ओळखपत्र आणि परवाना परत ! एरव्ही हिंदूंना सर्वधर्म समभावाचे डोस पाजणारे पुरोगामी, नास्तिकतावादी, काँग्रेसवाले, डावे आता चर्चला असे डोस का पाजत नाहीत ?