Cancer Cases : देशात कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत होत आहे वाढ !  – केंद्रीय आरोग्यमंत्री

सरकारने यामागील कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत, असेच जनतेला वाटते !

श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीच्या सर्वेक्षणावरील निर्णय उच्च न्यायालयाने ठेवला सुरक्षित !

अलाहाबाद उच्च न्यायालयाने श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीच्या सर्वेक्षणासाठी न्यायालय आयुक्तांच्या नियुक्तीवरील निर्णय दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर सुरक्षित ठेवला आहे.

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील हॉटेलमध्ये थुंकून रोटी बनवण्यार्‍याच्या विरोधात हिंदु जागरण मंचकडून तक्रार !

मुझफ्फरनगर येथील एक व्हिडिओ ‘एक्स’वरून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला असून तो शहरातील मुसलमानबहुल भागातील असल्याचे म्हटले जात आहे. ३८ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये हाजी मकबूल ताहरी ढाब्यात टोपी घातलेला एक माणूस ‘रोटी’ बनवतांना दिसत आहे.

Ayodhya Temple : श्रीराममंदिरात स्थापित होणार १ किलो सोने आणि ७ किलो चांदी यांपासून बनवलेल्या पादुका !

भाग्यनगरचे श्रीचल श्रीनिवास शास्त्री यांनी या चरणपादुका बनवल्या असून सध्या या पादुकांची देशभर मिरवणूक काढली जात आहे.

Tamilnadu Heavy Rains : तमिळनाडूत मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती : ४ जिल्ह्यांतील शाळांना सुटी !

पूरसदृश परिस्थिती पहाता या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय आपत्ती निवारण दलाचे २५० सैनिक तैनात करण्यात आले आहेत.

Human Trafficking : बंगालमधून गोव्यात होणारी महिलांची तस्करी रोखण्यासाठी सिलिगुडी (बंगाल) येथील ५० स्वयंसेवी संस्था एकवटल्या !

वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आलेल्या मुलींना त्यांच्या राज्यात पुन्हा पाठवून त्यांना सुरक्षा देणे आणि रोजगार मिळवून देणेच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले.

Fanatics Attack : गोवा – स्मशानभूमीत कचरा टाकणार्‍या मुसलमानाला खडसावल्यावर धर्मांध मुसलमानांकडून बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला मारहाण

बजरंग दलाचे कार्यकर्ते साईश राजाध्यक्ष यांनी खडसावले. तेव्हा त्या व्यक्तीने जमाव जमवून साईश राजाध्यक्ष यांच्यावर खुनी आक्रमण केले.

संस्कृत भाषेचे सौंदर्य : दुर्जनांचा संग नको !

दुर्जनासह सख्य किंवा मैत्रीसुद्धा करू नये. कोळसा उष्ण असला, तर जाळतो आणि थंड असला, तर हाताला काळे करतो. म्हणजेच दुर्जन सामर्थ्यवान असेल, तर तुमचा नाश करेल आणि तो थंड रक्ताचा असेल, तर तुमच्या जीवनाला दूषित करील.

अर्थकारणाच्या मुळाशी धर्म असला पाहिजे, त्याचा विनियोग धर्मासाठी व्हायला हवा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

‘धर्मस्य मूलं अर्थम् ।’ म्हणजेच आपल्या अर्थकारणाच्या मुळाशी धर्म असला पाहिजे. त्याचा विनियोग धर्मासाठी व्हायला हवा, असे प्रतिपादन प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी कल्याण येथे केले.

लोकमान्य टिळकांसारखे आदर्श राष्ट्राला सदासर्वकाळ आवश्यक ! – सरसंघचालक प.पू. डॉ. मोहन भागवत

लोकमान्य टिळक यांच्या गुणसंपदेमुळे लाखो लोकांना प्रेरणा मिळते. असे आदर्श कोणत्याही राष्ट्राला सदासर्वकाळ आवश्यक असतात.