पोलीस आणि प्रशासन यांना धर्मांधांचा पुळका !
‘तुळस ही हिंदूंसाठी अतिशय पवित्र आहे. भगवान विष्णु, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना तुळस वाहिली जाते. केरळमधील एका धर्मांधाने या तुळशीचा अवमान केला आणि त्याची चित्रफीत सामाजिक माध्यमांवर प्रसारित केली.
‘तुळस ही हिंदूंसाठी अतिशय पवित्र आहे. भगवान विष्णु, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना तुळस वाहिली जाते. केरळमधील एका धर्मांधाने या तुळशीचा अवमान केला आणि त्याची चित्रफीत सामाजिक माध्यमांवर प्रसारित केली.
डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील श्री. दुर्गेश जयवंत परुळकर हे हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक आहेत. ते अखंडपणे हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारसरणीचा प्रसार करण्याचे कार्य करत आहेत…..
चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरी होणारी रामनवमी केवळ धार्मिक दृष्टीकोनातूनच महत्त्वाची नाही, तर सांस्कृतिक दृष्टीकोनातूनही महत्त्वाची आहे. प्रभु श्रीराम आपल्याला नेहमीच सत्य….
प्रभु श्रीराम वनवास संपवून अयोध्येत परतले, तेव्हापासून गुढ्या उभारणे, तोरणे लावणे, ही हिंदु परंपरा आहे. ती बंद पाडण्याचे धोरण संस्कृती विध्वंसक जोपासत आहेत. याला काय म्हणावे ?
भारतीय प्रजासत्ताक स्थापन झाल्यानंतर पहिली मोठी अटक सावरकर यांच्यासारख्या शतकातून एखाद्याच निर्माण होणार्या अतुलनीय स्वातंत्र्यविराला झाली.
श्री. चक्रवर्ती सुलीबेले हे कर्नाटकातील प्रसिद्ध विचारवंत, लेखक आणि प्रखर वक्ते आहेत. ते त्यांच्यातील देशप्रेम, सामाजिक जागरूकता आणि युवकांना प्रेरणा देण्याच्या कार्यामुळे कर्नाटकमध्ये ओळखले जातात. …..
वर्ष १५५५ मध्ये बलुचिस्तानच्या नागरिकांच्या पाठिंब्याने हुमायूनने देहलीवर पुन्हा ताबा मिळवला. वर्ष १६५९ मध्ये मोगल सम्राट औरंगजेब देहलीचा शासक बनला. त्याची सत्ता पश्चिमेला इराणी सीमेपर्यंत पसरली होती….
सध्या महाराष्ट्रात महावितरणच्या वतीने सर्वत्र प्लास्टिक वेष्टन असलेल्या तारा बसवण्याचे काम चालू आहे. त्यासाठी सर्वत्रच्या उघड्या तारा काढण्याचे काम चालू आहे. भविष्यात प्लास्टिक आच्छादन असलेल्या वीजवाहिन्या आपल्याला सर्वत्र दिसतील.
अल्पवयीन मुलीशी संबंधित खटल्यात ‘स्तनांना स्पर्श करणे किंवा तिच्या पायजाम्याची नाडी सोडणे, हे ‘पॉक्सो’ कायद्यातील उल्लंघन होऊ शकत नाही’, असा निवाडा उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाने नुकताच दिला.
बलुची सरदारांनी मोगल राजवटीविरुद्ध बंड केले आणि बलुची नेता मीर अहमद याने वर्ष १६६६ मध्ये औरंगजेबाकडून बलुचिस्तानचे २ भाग कलात आणि क्वेट्टा जिंकले. बलुच कोण आहेत ?, जे त्यांच्या गनिमी काव्याच्या कौशल्यासाठी आणि लढाऊ स्वभावासाठी ओळखले जातात अन् ते पाकिस्तानविरुद्ध का लढत आहेत ?, याविषयीची सविस्तर माहिती येथे देत आहे.