हत्या करणार्या मारेकर्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी संतप्त नाशिककर रस्त्यावर उतरले !
नाशिककरांच्या सहनशीलतेचा अंत !
नाशिककरांच्या सहनशीलतेचा अंत !
दोघा तस्करांना अटक
अशा खुनी तस्करांना सरकारने फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !
केंद्रातील भाजप सरकारने केरळ आणि अन्य राज्यांतील असुरक्षित हिंदुत्वनिष्ठांना संरक्षण पुरवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !
पाकमधील असुरक्षित हिंदू ! याविषयी काँग्रेसचे नेते का बोलत नाहीत ?
बचाव पक्षाच्या अधिवक्त्यांचा आरोप !
उत्तरप्रदेशात आतापर्यंत अनेक पुजारी, महंत, साधू यांच्या हत्या झाल्या आहेत, हे हिंदूंना अपेक्षित नाही. सरकारने याकडे गांभीर्याने पाहाण्याची आवश्यकता आहे !
केरळमध्ये हिंदुद्वेषी माकपचे सरकार असल्यावर हिंदूंच्या आणि हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत आहेत. भविष्यात या हत्या होऊ नयेत, यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करून तेथील हिंदुत्वनिष्ठांच्या रक्षणाचा प्रयत्न करावा, असे हिंदूंना वाटते !
गेल्या ६ दशकांपासून चालू असलेला नक्षलवाद अद्यापही संपवू न शकणे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
पोलीस त्या युवकाचा शोध घेत होते. त्याच्या भ्रमणभाषच्या ‘लोकेशन’वरून पोलिसांनी त्याला ठाणे येथून कह्यात घेऊन सावंतवाडी येथे आणले आहे.
जोपर्यंत पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही, हे लक्षात घ्या !