नाशिककरांच्या सहनशीलतेचा अंत !
|

नाशिक – भाजीपाला विक्रेता राजू शिंदे यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर शहरातील वातावरण तणावाचे होऊन संतप्त नाशिककर रस्त्यावर उतरले होते. ‘शहरात हत्या आणि आक्रमण यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने या घटनांतील मारेकर्यांना तात्काळ अटक करा’, अशी मागणी नाशिककरांनी केली आहे. शहरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने जमाव पांगला; मात्र लोकांमध्ये तीव्र असंतोष आहे.
२३ नोव्हेंबर या दिवशी एका ४ वर्षांच्या मुलीचे लॉकेट हिसकावण्याच्या प्रयत्नात चोराने तिच्यावर कट्यारीने आक्रमण केले. या मुलीवर अजूनही उपचार चालू आहेत. त्यापूर्वी पोलीसांच्या मुलाची हत्या करण्यात आली होती.
पोलिसांनो, तुमचे कर्तव्य कुठपर्यंत… ?
हिंदु अल्पवयीन मुलीसमवेत अश्लील कृत्य; धर्मांध फरार !
दाबोळी आदर्श सौरऊर्जा गाव
सरकारने मंदिरांच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप न करता विश्वस्त मंडळांवर विश्वास दाखवावा !
आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अवैध उत्खननाला ‘उबाठा’चा विरोध !
महाबळेश्वर आगारातील धर्मांध वाहतूक निरीक्षकाचे निलंबन !