देहलीतील न्यायालयात दोघा गुंडांकडून एका गुंडाची गोळ्या झाडून हत्या
ठार झालेल्या या दोघा गुंडांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. हे दोघेही अधिवक्त्यांच्या वेशात न्यायालयात आले होते.
ठार झालेल्या या दोघा गुंडांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. हे दोघेही अधिवक्त्यांच्या वेशात न्यायालयात आले होते.
जिहादी आतंकवादी भारताचे ‘इस्लामीस्तान’ करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. देशाला त्यांच्या तावडीतून वाचवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे !
धर्मांध हे गुंडगिरी करण्यापासून ते आतंकवादी कारवायांपर्यंत सर्वच समाज विघातक कारवायांमध्ये गुंतले असतांनाही कुठलेही सरकार त्यांच्याविरुद्ध धडक कारवाई करत नाही, हे लक्षात घ्या !
कोरोना महामारीमुळे गेले जवळपास ६ मास संचारबंदी लागू असतांना गुन्ह्यांत वाढ कशी होते ?
अशा वासनांधांवर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे
धर्मांधांच्या अशा हिंसक कृती पाहिल्यास धर्मांधांनी हिंदूंना मारण्याची ही नवीन क्लृप्ती काढली का ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
भाजप शासित राज्यांत अशा प्रकारे पुजार्यांच्या हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही !
मनसुख हिरेन यांना मारण्यासाठी एका ‘फेसटाईम अॅप’च्या माध्यमातून निर्देश देण्यात आले होते, असे या प्रकरणाच्या आरोपपत्रात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए) म्हटले आहे. अँटिलिया प्रकरणात १० सहस्र पानांचे आरोपपत्र सादर केले आहे.
शेतकरी आंदोलनाला केंद्र सरकारने महत्त्व न दिल्याने टिकैत आता निराश झाले आहेत. त्यांचा संयम आता सुटू लागला आहे. त्यामुळेच ते अशा प्रकारचा दावा करू लागले आहेत, हेच यातून लक्षात येते !
केंद्रात भाजपची सत्ता असतांना जम्मू-काश्मीरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वपक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या हत्या होणे अपेक्षित नाहीत. काश्मीरमधील स्थिती पालटण्यासाठी अधिक कठोर निर्णय आणि कृती करणे आवश्यक !