एटा (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधाकडून मंदिराच्या पुजार्याची हत्या !
अन्य राज्यांच्या तुलनेत भाजपचे राज्य असणार्या उत्तरप्रदेशमध्ये मंदिरांचे पुजारी, साधू, महंत आदींच्या सातत्याने होणार्या हत्या हिंदूंना अपेक्षित नाहीत !
अन्य राज्यांच्या तुलनेत भाजपचे राज्य असणार्या उत्तरप्रदेशमध्ये मंदिरांचे पुजारी, साधू, महंत आदींच्या सातत्याने होणार्या हत्या हिंदूंना अपेक्षित नाहीत !
हत्येच्या प्रकरणातील आरोपीला पोलीस नोटीस पाठवून बोलावतात का ?, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी येथील हिंसाचाराच्या प्रकरणी न्यायालयात चालू असलेल्या सुनावणीच्या वेळी पोलिसांना फटकारले.
शाहूवाडी तालुक्यातील कापशी येथील कु. आरव या ६ वर्षाच्या मुलाची हत्या कौटुंबिक वादातून त्याचे वडील राकेश केसरे यांनी केल्याचे पोलीस अन्वेषणात उघड झाले. शाहूवाडी पोलिसांनी राकेश यांना अटक केली आहे.
जिहादी आतंकवाद्यांकडून जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथील एका शाळेत घुसून शिक्षिका सतिंदर कौर आणि शिक्षक दीपक चंद यांची गोळ्या झाडून हत्या केली. दोन दिवसांपूर्वी आतंकवाद्यांनी श्रीनगरमध्ये दोघा हिंदूंची हत्या केली होती.
काश्मीरमध्ये पुन्हा वर्ष १९८९ प्रमाणे हिंदू आणि मुसलमान यांना लक्ष्य केले जात आहे. ‘प्रतिदिन १ – २ आतंकवादी ठार होत असल्याने काश्मीरमधील आतंकवाद संपण्याच्या स्थितीत आहे’, असे सांगणारे जनतेला मूर्ख बनवत आहेत, हे यातून लक्षात येते !
पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही आणि तेथे हिंदू सुरक्षित राहू शकणार नाहीत, हीच वस्तूस्थिती आहे, हे लक्षात घ्या !
शाहूवाडी तालुक्यातील कापशी येथील कु. आरव राजेश केसरे या ६ वर्षाच्या बालकाचे अपहरण करून गळा आवळून हत्या केल्याची घटना ५ ऑक्टोबरला पहाटे उघडकीला आली.
पाकच्या समर्थनातून भारतात आतंकवादी कारवाया करणारे खलिस्तानी यावर का तोंड उघडत नाहीत ? कि पाकमध्ये शिखांचा वंशसंहार होणे त्यांना मान्य आहे ?
हिंदूबहुल देशात हिंदु संतांच्या इतक्या मोठ्या प्रमाणावर हत्या होऊनही त्यांच्या मारेकर्यांना पकडू न शकणे, तसेच बेपत्ता झालेल्या संतांना शोधू न शकणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
येथील हैदरपूर परिसरात रहाणार्या १७ वर्षीय आलोक कुमारचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. ‘मुसलमान मुलीच्या कुटुंबियांनी आमच्या मुलाला मारून त्याचा मृतदेह झाडावर लटकवला’, असा आरोप मृत मुलाच्या कुटुंबियांनी केला आहे.