केदारनाथ यात्रेतील खेचरांकडून काम करून घेण्यासाठी बळजोरीने दिले जातात अमली पदार्थ !
केदारनाथसारख्या तीर्थक्षेत्री प्राण्यांवर अशा प्रकारे अत्याचार करणे, हे संतापजनक आहे. याविरोधात आवाज उठवणे, हेसुद्धा हिंदूंचे धर्मकर्तव्यच आहे !
केदारनाथसारख्या तीर्थक्षेत्री प्राण्यांवर अशा प्रकारे अत्याचार करणे, हे संतापजनक आहे. याविरोधात आवाज उठवणे, हेसुद्धा हिंदूंचे धर्मकर्तव्यच आहे !
जर सरकार जिहाद्यांच्या विरोधात कठोर होणार नसेल, तर भविष्यात सर्वच ठिकाणी नागरिकांनी अशी चेतावणी देणे चालू केले, तर आश्चर्य वाटणार नाही ! काँग्रेसचे राज्य म्हणजे पाकिस्तानी राजवट, हेच सत्य आहे !
गेल्या काही दिवसांपासून पुणे ग्रामीण पोलीस दर्शना पवार हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल हंडोरे याचा शोध घेत होते. अन्वेषण चालू असतांना राहुलने कबुली दिली नव्हती; मात्र त्यानंतर पोलिसांची ५ पथके त्याच्या शोधात होती. शेवटी त्याला २२ जून या दिवशी मुंबईतून अटक करण्यात आली आहे.
हिंदुत्वाचे कार्य करणार्यांना खोट्या खटल्यांमध्ये गुंतवून अटक करण्यात येत आहे. धर्मकार्यावरील हे आघात आम्हाला हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी प्रेरणा देत आहेत.विवेकानंद यांनी युवकांना जागरूक केले, त्याप्रमाणे संघटनेद्वारे युवकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे कार्य चालू आहे, असे उद्गार त्यांनी काढले
‘भारतीय दंड विधानामध्ये मृतदेहावर बलात्कार करणे, हा गुन्हा होत नाही’, हे योग्य आहे का ? प्रत्येक गोष्टीत न्यायालयाला लक्ष घालावे लागते आणि जर त्यांच्या सूचनांचे पालन प्रशासन करत नसेल, तर हा पांढरा हत्ती का पोसायचा ?’
बजरंग दलाने धर्मांधांनी बांधलेल्या अवैध मशिदी आणि मजार यांचे अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला. यासमवेतच दलाने लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, गोरक्षण, दलित अन्याय निवारण आदींसाठी कार्य केले.
नक्षलवाद्यांकडून वनवासी मुलांच्या हातांमध्ये बलपूर्वक बंदुका दिल्या जात आहेत. नक्षलवादी संघटनांमध्ये सहभागी होण्यास नकार देणार्यांची क्रूरपणे हत्या करण्यात येते.
देहलीतील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती प्रतिदिन वाईटच होत चालली आहे. याकडे सरकारने गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे !
निज्जर कॅनडामध्ये राहून बराच काळ पंजाबमधील खलिस्तानी आतंकवादाला खतपाणी घालत होता. ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याच्या तो जवळचा होता.
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता नालसाब मुल्ला यांची ८ गोळ्या झाडून धारदार शस्त्रांनी वार करत निर्घृण हत्या केली.