नीलिमा चव्हाण यांच्या नातेवाइकांचा पोलिसांच्या भूमिकेवर संशय !
‘जे काम पोलिसांनी करायला हवे, ते काम आम्ही करत आहोत’, असा आरोपही नीलिमाचे नातेवाइक करत आहेत. एकूणच नातेवाइकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे.
‘जे काम पोलिसांनी करायला हवे, ते काम आम्ही करत आहोत’, असा आरोपही नीलिमाचे नातेवाइक करत आहेत. एकूणच नातेवाइकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे.
मणीपूर येथे झालेल्या महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ कोल्हापूर युवती सेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वतीने मूक आंदोलन करण्यात आले.
वासनांध धर्मांध ! अशांच्या विरोधात अबू आझमी, ओवैसी यांच्यासारखे नेते कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
रेल्वे सुरक्षा दलाचा हवालदार चेतन सिंह याने पोलीस अधिकारी आणि प्रवासी यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टीकाराम मीणा आणि ३ प्रवासी यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी चेतन सिंह याला अटक केली आहे.
कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेले तृणमूल काँग्रेसची सत्ता असलेले बंगाल राज्य !
धर्मांधांची स्वतःच्या नातेवाइकांविषयी असणार्या अशा अमानुष मानसिकतेमुळे ते अन्य धर्मियांच्या तरुणींना ठार मारण्यास कधीही मागे-पुढे पहात नाहीत, हे लक्षात येते !
इतके गंभीर आरोप असतांना बिहार पोलीस आरोपीला सोडतेच कसे ? संबंधित पोलीस अधिकार्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !
अशा लव्ह जिहाद्यांना आता फाशीची शिक्षा करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलणे आवश्यक असतांना त्यावर ते काहीच का करत नाही, असा प्रश्न हिंदु धर्मप्रेमींना पडला आहे !
राजस्थानच्या भिवाडी येथील अंजू या विवाहित ख्रिस्ती महिलेने पाकिस्तानमध्ये जाऊन तिच्या प्रियकराशी विवाह केला आहे. तिने इस्लाम धर्मही स्वीकारला आहे. विशेष म्हणजे अंजू हिंदु होती आणि नंतर ती ख्रिस्ती झाली होती.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, या दुर्दैवी घटनेची गांभीर्यपूर्वक नोंद घेऊन अशा पद्धतीने अवैधरित्या शस्त्र बाळगणारे, गोळीबार करणारे आणि समाजामध्ये भीतीचे वातावरण पसरवणारे यांवर कठोर कारवाई करावी.