तरुणीवर बलात्कार करणार्‍या २ अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक

संस्कारांच्या अभावामुळे कामांध पिढी निपजणे हे मेकॉले शिक्षणपद्धतीचे अपयश होय !

स्वतःच्या तीन मुलांना विकणार्‍या धर्मांधाला अटक !

स्वत:च्या मुलांना विकणार्‍या धर्मांधांची क्रूर मानसिकता जाणा !

डॉ. अमोल कोल्हे यांच्या भूमिकेकडे कलाकार म्हणून पाहिले पाहिजे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

हीच भूमिका अभिनेते शरद पोंक्षे हे जेव्हा नाटकात साकारत होते, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याला का विरोध करत होता ? इतकेच काय तर नाटक बंद पाडण्याचे, धमक्या देण्याचेही प्रयत्न झाले ? या सर्व गोष्टींकडे जनतेने कसे पहायचे ?

मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावरून नियमित १० सहस्र ६७० वाहने टोल चुकवून जात असल्याचे संकेतस्थळावर केले प्रसिद्ध !

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा संशयास्पद कारभार !

महाराष्ट्रात मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांना आता गड आणि दुर्ग यांची नावे देण्यात येणार !

लोकप्रतिनिधींना केवळ निवासस्थानांना नावे देण्यापुरता नको, तर गड-दुर्ग यांची दुरवस्था दूर करून त्यांच्याविषयी अभिमान दाखवायला हवा, असेच जनतेला वाटते !

यापुढे कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमाला अनुमती दिल्यास विरोध करू ! – अजयसिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना

वर्ष १८१८ मध्ये कोरेगाव भीमा येथे झालेले युद्ध जातीय नव्हते. इंग्रजांनी केलेला हा शुद्ध अपप्रचार आहे. समकालीन संदर्भ आणि पुरावे पडताळले असता हे सिद्ध होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीय आरक्षणाविषयी २ आठवड्यांत अंतरिम अहवाल सादर करा !

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीय समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रहित केल्यामुळे राज्य सरकारची पुनर्विचार याचिका आणि महात्मा फुले समता परिषदेने प्रविष्ट केलेली हस्तक्षेप याचिका यांवर न्यायालयाने हा निर्णय दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला !

‘अनिल देशमुख हेच सचिन वाझे यांनी डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत बार मालकांकडून वसूल केलेल्या खंडणीचे मुख्य लाभार्थी आहेत’, असा आरोप ईडीने केला आहे.

मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांचा विरोध !

मतपेढीच्या पुढे लाचार होऊन अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणारे कधीतरी कायद्याचे राज्य देऊ शकतील का ?

राज्यातील शाळा, महाविद्यालये २४ जानेवारीपासून चालू करण्यास अनुमती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावास सहमती दर्शवली असून स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे सर्व वर्ग चालू होणार आहेत.