कोरोनाच्या कालावधीत शाळा बंद असल्यामुळे राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता घसरली !
कोरोनाच्या कालावधीत विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी झाली आहे का ? याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावरील लेखी उत्तरात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.