Hindu Lives Matter : टोरंटो (कॅनडा) येथील बांगलादेशाच्या दूतावासाबाहेर हिंदूंकडून निदर्शने
बांगलादेशातील हिंदूंसाठी जगभरातील हिंदू संघटित होत आहे, हे कौतुकास्पद आहे. भारतातील जन्महिंदूंनी यातून बोध घ्यावा !
बांगलादेशातील हिंदूंसाठी जगभरातील हिंदू संघटित होत आहे, हे कौतुकास्पद आहे. भारतातील जन्महिंदूंनी यातून बोध घ्यावा !
बांगलादेशामधील हिंदूंवर होणार्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदु समाजाच्या वतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले.
युनूस यांच्या या विधानावर कोण विश्वास ठेवणार ? अशा प्रकारची खोटी विधाने करणार्यांसमवेत भारताने चर्चा करण्यापेक्षा या देशावर सैन्य कारवाई करणेच आवश्यक आहे !
अमेरिकेतील एका पाकिस्तानी वंशाच्या उद्योगपतीला जी माहिती मिळते आणि तो उघडपणे सांगतो, ती माहिती भारतीय गुप्तचरांना मिळते का ? आणि मिळत असेल, तर भारत या संदर्भात स्वतःचे रक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना काढत आहे का ?
बांगलादेशामध्ये हिंदूंवर सरकार पुरस्कृत आक्रमणे होत असल्याने चर्चा करून काही साध्य होणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे भारताला याच्या पुढेच जाऊनच हिंदूंचे रक्षण करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. याची सिद्धता भारताने केली आहे का ? हाच प्रश्न आहे !
आम्ही बांगलादेशी हिंदूंसाठी काही तरी करत आहोत, हे दाखवण्यासाठी बांगलादेश सरकारचे प्रमुख सल्लागार युनूस अशा भेटीगाठी घेत आहेत. ‘यातून काहीही साध्य होणार नाही’, हे हिंदू जाणून आहेत !
अमेरिकेने बांगलादेशाला सुनावले
भारताच्या संसदेत अशी चिंता अद्याप व्यक्त करण्यात आलेली नाही, तसेच तेथील हिंदूंचे रक्षण करण्याच्या संदर्भात पावले उचलण्याचेही प्रयत्न अद्याप दिसून आलेले नाही, हे लक्षात घ्या !
वर्ष १९७१ मध्ये इंदिरा गांधी यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी ठोस उपाय केले नाहीत, ते काम आताच्या सरकारने करणे आवश्यक झाले आहे !