चंद्रपूर येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मंदिर विश्वस्तांचे संघटन !
मंदिरांचा परिसर मांस-मद्यमुक्त करणे, भूमाफियांनी बळकावलेली मंदिरांची भूमी परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे यांसंदर्भात मार्गदर्शन केले.
मंदिरांचा परिसर मांस-मद्यमुक्त करणे, भूमाफियांनी बळकावलेली मंदिरांची भूमी परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे यांसंदर्भात मार्गदर्शन केले.
गावे अनोळखी असल्यामुळे आम्हाला ‘त्या गावांत कुठून कसे जायचे ?’, असा प्रश्न पडायचा. ‘आम्ही मार्ग चुकणार नाही’, याची काळजी देवच घेत होता. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी योग्य मार्ग दाखवणार्या व्यक्तीशी आमची भेट होत असे.
रत्नागिरी येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अकोला येथे निवासी जिल्हाधिकार्यांना, तसेच यवतमाळ येथील अप्पर जिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांना मंदिर विश्वस्त आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रतिनिधी यांनी निवेदन दिले.
देवस्थानांना दानरूपाने मिळणार्या किंवा देवस्थानांद्वारे खरेदी केलेल्या भूमींच्या हस्तांतरण व्यवहारांवर आस्थापने (कंपन्या) आकारण्यात येणारे मुद्रांक किंवा नोंदणी शुल्क, तसेच सर्व प्रकारचे शुल्क कर पूर्णपणे माफ करण्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री नितेश राणे यांना द्यायचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, मालवण आणि वेंगुर्ला येथील तहसीलदारांना देण्यात आले.
राज्यातील मंदिरे, देवस्थान तसेच धार्मिक आणि धर्मदाय संस्था या कोणताही व्यावसायिक हेतू न ठेवता सामाजिक, धार्मिक अन् जनसेवा करतात.
मंदिरांनी खरेदी केलेल्या आणि दान मिळणार्या भूमींवरील मुद्रांक आणि नोंदणी शुल्कासहित सर्व प्रकारचे शुल्क (कर) रहित होण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि रत्नागिरी शहर अन् परिसरातील मंदिरे यांच्याकडून निवेदन देण्यात आले.
मंदिर हस्तांतरणात पूर्ण मुद्रांक शुल्क आकारले जाते. तरी मंदिरांचे मुद्रांक शुल्क यांसह कोणत्याही प्रकारचे शुल्क आणि कर पूर्णपणे रहित करावे, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
सर्व प्रकारचे शुल्क किंवा कर पूर्णपणे रहित करण्याविषयी येथील तहसील कार्यालयात महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने तहसीलदार श्रीमती प्रियांका ढोले यांना निवेदन देण्यात आले.
मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने ‘अँन्टी लँड ग्रॅबिंग’ कायदा करण्याविषयी, मुंबईत होणाऱ्या ‘सनबर्न फेस्टिव्हल’वर बंदी घालावी, तसेच मंदिरांचे मुद्रांक शुल्क माफ करावे, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
नागरिकांच्या स्वाक्षर्यांच्या निवेदनाद्वारे विविध संघटनांनी एकत्रितपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नंदुरबार जिल्हाधिकारी यांना हे निवेदन देण्यात आले. या वेळी शेकडोंच्या संख्येने नंदुरबारमधील नागरिक जमले होते.