देहलीतील फिरोज शाह कोटला गडामध्ये अवैधरित्या घुसून आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान आणि सहकार्‍यांकडून नमाजपठण !

धर्मांधांचा ‘गड जिहाद’ केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देहलीमध्येही आहे, हेच ही घटना दर्शवते ! यासाठी आता केंद्रातील भाजप सरकारने पुरातत्व विभागाकडे अधिक लक्ष देऊन हा जिहाद मोडून काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !

गडांवरील अवैध थडगी आणि प्रार्थनास्थळे हटवून ‘लँड जिहाद’ रोखा ! – शिवप्रेमींची मागणी

‘#SaveForts_OpposeLandJihad’ अशी मागणी का करावी लागते ? सरकार स्वतःहून अशा अवैध बांधकामांवर कारवाई का करत नाही ?

प्रवेशबंदीचा आदेश डावलून पुणे जिल्ह्यातील लोहगडावर अवैध दर्गा उभारल्याचा धक्कादायक प्रकार उघड !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-दुर्गांचे एका पाठोपाठ एक इस्लामीकरण होत असतांनाही ते रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा ठोस पावले उचलत नाहीत, हे लक्षात घ्या !

मुंबईतील शिवडी गडाच्या प्रवेशद्वारावर अवैधपणे बांधकाम वाढवून सैय्यद जलाल शाह दर्ग्याचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न !

हिंदूंच्या अनास्थेमुळे दर्ग्याच्या नावाची मोठी कमान; मात्र गडाच्या नावाचा फलकही नाही !

जमावबंदी आदेश धाब्यावर बसवून पुण्यातील लोहगडावर चालू आहे दर्ग्याच्या ऊरुसाची सिद्धता !

छत्रपती शिवरायांनी मोगलांपासून रक्षण केलेल्या गड-किल्ल्यांचे स्वतंत्र भारतात मात्र इस्लामीकरण होण्याचा धोका !

तिरुपती येथील जलक्षेत्रावर अतिक्रमण करून हिरा इस्लामिक विद्यापिठाने केलेले अवैध बांधकाम हटवण्याचा आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचा आदेश

बहुतांश इस्लामिक संघटना या भूमी जिहाद करतांना दिसतात. हाही त्यातलाच प्रकार आहे. हे प्रकार रोखण्यासाठी धर्मांधांवर वचक बसेल, अशी कारवाई करणे अपेक्षित !

विश्‍व हिंदु परिषद २१ डिसेंबरपासून धर्मांतर, लव्ह जिहाद, भूमी जिहाद आदींविरुद्ध देशव्यापी ‘जनजागरण आंदोलन’ करणार !

केंद्रात आणि देशातील अनेक राज्यांत भाजपचे सरकार असतांना हिंदूंना अशा प्रकारचे आंदोलन करावे लागू नये, तर सरकारने याविरोधात कठोर कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते !

उत्तराखंडमध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांची वाढत चालली आहे लोकसंख्या

धर्मांधांचे हे ‘भूमी जिहाद’चे षड्यंत्र असून त्या माध्यमातून निकटच्या भविष्यात त्यांचा हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांवर आक्रमण करण्याचा कट असू शकतो, ही शक्यता नाकारता येणार नाही ! असे होऊ नये, यासाठी हिंदूसंघटन करून हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

‘वक्फ बोर्डा’च्या नावाखाली संपूर्ण देशभरात ‘लॅण्ड जिहाद’ चालू !

बंगाल, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांत ‘वक्फ बोर्डा’ने मोठ्या प्रमाणात हिंदूंची भूमी बळकावली आहे. कायद्याचा उपयोग करून ही भूमी आपण पुन्हा मिळवू शकतो.’

मशिदींवरील अवैध भोंग्यांचा प्रश्‍न केवळ ध्वनीप्रदूषणापुरता नसून हिंदूंना हुसकावून लावणारा ‘लॅण्ड जिहाद’ ! – संतोष पाचलग, हिंदुत्वनिष्ठ

अनधिकृत भोंगे हा प्रश्‍न केवळ ध्वनीप्रदूषणापुरता मर्यादित नसून हिंदूंना हुसकावून लावणारा नियोजित जिहाद आहे. त्यामुळे लोकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. ध्वनीक्षेपकावरून दिली जाणारी अजान हा एक प्रकारे ‘लॅण्ड जिहाद’ आहे.