वसंतदादा साखर कारखाना परिसरातील अवैध प्रार्थनास्थळाचे बांधकाम तात्काळ हटवावे ! – नितीन शिंदे, माजी आमदार

वसंतदादा साखर कारखाना परिसरातील अवैध प्रार्थनास्थळाचे बांधकाम तात्काळ हटवावे ! – नितीन शिंदे, माजी आमदार

सांगली महापालिका क्षेत्रात अन्य ठिकाणीही अशा प्रकारे धर्मांधांकडून हिंदूंच्या जागा, मंदिरे यांवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याकडेही महापालिका प्रशासनाने लक्ष घालणे आणि तात्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे, असे आवाहन श्री. नितीन शिंदे यांनी या प्रसंगी केले.

महाराष्ट्र लव्ह जिहादमुक्त करून सर्वांत कडक धर्मांतरविरोधी कायदा करणार ! – नितेश राणे, आमदार, भाजप

महाराष्ट्र लव्ह जिहादमुक्त करून सर्वांत कडक धर्मांतरविरोधी कायदा करणार ! – नितेश राणे, आमदार, भाजप

लव्ह जिहाद विरोधात कायद्याची मागणी आम्ही करत आहोत. सामान्य लोकांनाही याची माहिती व्हावी, यासाठी व्याख्याने आणि प्रबोधन यांद्वारे प्रयत्न केला जात आहे. हिंदु समाज धर्म परिवर्तनासाठी कुणावरही बळजोरी करत नाही.

सांगकामे प्रशासन !

सांगकामे प्रशासन !

तत्‍कालीन काँग्रेस सरकारने ‘वक्‍फ बोर्ड भारताची कुठलीही भूमी कह्यात घेऊ शकते’, अशा प्रकारचा कायदा संपूर्ण देशाला फसवून केवळ तुष्‍टीकरणासाठी केला. आता हा कायदा रहित करण्‍याची जोरदार मागणी केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर राज ठाकरे यांनी उघड केलेला माहीमचा लँड जिहाद महत्त्वाचा आहे.

कुंभोज (जिल्‍हा कोल्‍हापूर) ग्रामपंचायतीच्‍या भूमीवर लावलेले १४४ कलम रहित करा !

कुंभोज (जिल्‍हा कोल्‍हापूर) ग्रामपंचायतीच्‍या भूमीवर लावलेले १४४ कलम रहित करा !

ग्रामस्‍थांचा हातकणंगले तहसील कार्यालयावर मोर्चा

(म्हणे), ‘लव्ह जिहाद आणि लॅण्ड जिहाद’चा प्रकार अस्तित्वातच नाही !’ – अबू आझमी, आमदार, समाजवादी पक्ष

(म्हणे), ‘लव्ह जिहाद आणि लॅण्ड जिहाद’चा प्रकार अस्तित्वातच नाही !’ – अबू आझमी, आमदार, समाजवादी पक्ष

‘लव्ह जिहाद’च्या सूत्रावरून आमदार अबू आझमी यांचा पत्रकार परिषदेत थयथयाट !

उत्तराखंडमध्ये २६ अवैध मजारी बुलडोझरद्वारे हटवल्या !

उत्तराखंडमध्ये २६ अवैध मजारी बुलडोझरद्वारे हटवल्या !

हे अतिक्रमण करणारे आणि ते होऊ देणारे यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे !

मंदिरांमधून निधीचा विनियोग हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी झाला पाहिजे ! – ह.भ.प. बापू महाराज रावकर, राष्ट्रीय वारकरी परिषद, कार्याध्यक्ष

मंदिरांमधून निधीचा विनियोग हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी झाला पाहिजे ! – ह.भ.प. बापू महाराज रावकर, राष्ट्रीय वारकरी परिषद, कार्याध्यक्ष

ज्याप्रमाणे मदरशातून इस्लामचे शिक्षण दिले जाते, चर्चमधून ख्रिस्त्यांना शिक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे मंदिरांमधून मिळणार्‍या पैशांचा उपयोग सरकारी कामांसाठी न होता हिंदूंना त्यांच्या मुला-मुलींना हिंदु धर्माचे शिक्षण मिळण्यासाठी झाला पाहिजे.

‘वक्फ बोर्ड’वर सरकारने अंकुश ठेवायला हवा ! – महंत श्री सुधीरदासजी महाराज, श्री काळाराम मंदिर

‘वक्फ बोर्ड’वर सरकारने अंकुश ठेवायला हवा ! – महंत श्री सुधीरदासजी महाराज, श्री काळाराम मंदिर

‘वक्फ बोर्ड’ने ‘भूमी (लँड) जिहाद’द्वारे आतापर्यंत लाखो एकर भूमी हडप केली आहे. पुढे सुद्धा अनेक भूमी ‘वक्फ बोर्ड’ आपल्या कह्यात घेईल; म्हणून या ‘वक्फ बोर्ड’वर सरकारने अंकुश ठेवायला हवा. (फेब्रुवारी २०२३)

उत्तराखंडमधील वनक्षेत्राच्या २५ सहस्र एकर भूमीवर अतिक्रमण

उत्तराखंडमधील वनक्षेत्राच्या २५ सहस्र एकर भूमीवर अतिक्रमण

इतक्या मोठ्या भूमीवर अतिक्रमण होईपर्यंत वन विभाग आणि प्रशासन झोपले होते का ? जगभरात सरकारी भूमीवर इतके अतिक्रमण कुठेच होत नसणार. हे प्रशासनाला लज्जास्पद !

सरकारने हिंदूंच्या संयमाचा अंत न पहाता ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’ विरोधात कायदा करावा ! – माजी आमदार संदीप नाईक

सरकारने हिंदूंच्या संयमाचा अंत न पहाता ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’ विरोधात कायदा करावा ! – माजी आमदार संदीप नाईक

लव्ह जिहाद विरोधात आजचा हा जनजागरण मोर्चा आहे. लव्ह जिहादच्या माध्यमातून मुलींवर धर्मांतरासाठी अत्याचार केले जातात. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने धर्मांतर बंदी कायदा लवकर करावा.